लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीव ओतून नरेंद्र मोदींसाठी काम केले, मग प्रशांत किशोर यांचे भाजपाशी का वाजले? - Marathi News | He worked hard for Narendra Modi, then why did Prashant Kishor not join BJP? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जीव ओतून नरेंद्र मोदींसाठी काम केले, मग प्रशांत किशोर यांचे भाजपाशी का वाजले?

साखरपुड्यातच लग्न मोडले, पुन्हा नाते जुळेल? सारे काही संपलेले नाही असे सावध निवेदन प्रशांत किशोर व काँग्रेस अशा दोघांनीही दिले आहे. आगामी महिन्यात बोलण्यांची चौथी फेरी होऊ शकते. ...

आघाडी सरकारची भलतीच अडचण; चांदीवाल आयोग अहवालानं काय झालं निष्पन्न? - Marathi News | Trouble for Mahavikas Aghadi Government, What is the conclusion of Chandiwal Commission report? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आघाडी सरकारची भलतीच अडचण; चांदीवाल आयोग अहवालानं काय झालं निष्पन्न?

नेत्यांची चांदी, आघाडीचे वांदे, ‘गृहमंत्री म्हणून देशमुखांनी मुंबईतील बार, पब्ज व हॉटेल व्यावसायिकांकडून शंभर कोटी रुपये वसुलीच्या सूचना दिल्या होत्या’, या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपाचा फुगा तसा आधीच फुटला होता. ...

मी मला दुरुस्त करीन, तुम्ही तुम्हाला दुरुस्त करा; सगळे प्रश्न सुटतील! - Marathi News | I will correct you, you correct me; All questions will be answered! Dame Munni Irone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मी मला दुरुस्त करीन, तुम्ही तुम्हाला दुरुस्त करा; सगळे प्रश्न सुटतील!

ख्यातनाम लेखिका, सेलिब्रिटी कोच, काॅर्पोरेट ट्रेनर डेम मुन्नी आयरोनी यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादातील काही अंश... ...

आपण ‘स्मार्ट सिटी’चे वाटोळे कसे केले?; केंद्र सरकारने या प्रकल्पातून अंग काढले तर... - Marathi News | Article on Smart City Project run by Government and Local Municipal Authority | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपण ‘स्मार्ट सिटी’चे वाटोळे कसे केले?; केंद्राने या प्रकल्पातून अंग काढले तर...

‘स्मार्ट’ म्हणजे ‘देखणे’ असा शब्दश: अर्थ घेतल्याने भारतातील स्मार्ट सिटी प्रकल्प भरकटत राहिले, आता तर केंद्राने काखा वर केल्या आहेत! ...

साखर नव्हे, पाण्याची निर्यात; देशव्यापी मंथन घडवून आणायला हवे - Marathi News | Rising sugarcane production will one day lead to farmers committing suicide Says Nitin Gadkari | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साखर नव्हे, पाण्याची निर्यात; देशव्यापी मंथन घडवून आणायला हवे

ऊस आणि कापूस ही महाराष्ट्रातील रोखीची प्रमुख पिके ! कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्यांची पाळी येऊन आता काही दशके उलटली आहेत. भविष्यात तशीच पाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही येऊ शकते, असा इशारा जर गडकरी देत असतील, तर त्यामागे निश्चितच काही विचार असला पा ...

लिंबाचे सरबत द्यावे, तर तेवढीही ऐपत उरली नाही! - Marathi News | Article on Inflation peaks in the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लिंबाचे सरबत द्यावे, तर तेवढीही ऐपत उरली नाही!

देशातल्या अनेक राज्यांमध्ये तेल, साबण, कपडे धुण्याची पावडर, साखर, चहा यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. लोकांनी हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे. ...

मूल जाईल तिथे अन्नाचा घास पोहोचला पाहिजे! - Marathi News | Food should reach where the child goes, Schemes of Women and Children Department on Malnutrition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मूल जाईल तिथे अन्नाचा घास पोहोचला पाहिजे!

हंगामी स्थलांतर करणाऱ्या कष्टकरी कुटुंबांतील कुपोषित बालके, गर्भवती-स्तनदा जिथे जातील तिथे शासकीय योजनांचे लाभ पोहोचविणारा प्रयोग... ...

भोंगे व प्रतिभोंगे वाजतच राहणार, ध्वनिप्रदूषण कमी होण्याऐवजी वाढणार - Marathi News | In Maharashtra, Raj Thackeray deadline till May 3 over remove loudspeakers mosques, The noise pollution will increase instead of decreasing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोंगे व प्रतिभोंगे वाजतच राहणार, ध्वनिप्रदूषण कमी होण्याऐवजी वाढणार

सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. अपेक्षेनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला नव्हते. हा मुद्दा ज्यांनी पेटविला, त्या राज ठाकरे यांनी आपले प्रतिनिधी पाठवून दिले. ...

वास्तवाकडे पाठ फिरवणे एवढेच त्याचे राजकारण झालेले आहे - Marathi News | His politics has become nothing more than turning his back on reality. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वास्तवाकडे पाठ फिरवणे एवढेच त्याचे राजकारण झालेले आहे

‘पार्टनर, तुम्हारा पाॅलिटिक्स क्या है?’ आपण राजकीय भूमिका बाळगण्याचा विचार जरी केला तरी आपली चैन संपेल त्यामुळे विचारच न करण्याचा धोरणात्मक निर्णय मराठी लेखकांनी घेतलेला आहे. ...