लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही? - Marathi News | Editorial on ECI and EVM verdict Supreme Court! Will the Election Commission ever reflect on the allegations? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही?

देशाची अठरावी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आदी राज्यांची विधानसभा निवडणूकही याच पद्धतीने पार पाडण्यात आली. जिथे फेरमतमोजणीची मागणी झाली तिथेदेखील क्लिष्ट असे नियम लावून तक्रारींची वासलात लावली गेली ...

कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा! - Marathi News | Editorial on resignation of Rohan Kamble, a junior engineer of the PWD What are the reasons for the that is haunting him? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा!

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. त्यांना जाचणाऱ्या ‘सरबराई’ची कारणे काय? ...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार, ते कधी?; अभिवचनाबाबत सरकार चकार शब्द काढत नाही - Marathi News | Editorial When will farmers' income double?; Government is not mincing words about the promise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार, ते कधी?; अभिवचनाबाबत सरकार चकार शब्द काढत नाही

शेतीवाडीबाबत एकूणच उदासीन असलेल्या सरकारने शेतीवरचा सरकारी खर्च वाढवणे सोडाच, तो कमी कमीच करत नेलेला दिसतो; याचा अर्थ काय घ्यावा?  ...

आयातीवर आत्मनिर्भर..! किमान आधारभूत भाव शेतमालाला मिळेल याची व्यवस्था करायला हवी - Marathi News | Editorial on Self-reliant on imports..! Arrangements should be made to ensure that agricultural products get minimum support price | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयातीवर आत्मनिर्भर..! किमान आधारभूत भाव शेतमालाला मिळेल याची व्यवस्था करायला हवी

गहू, तांदूळ आणि उसाला किमान हमीभाव मिळत असल्याने शेतकरी या तिन्ही पिकांकडे शेतकरी माेठ्या प्रमाणात वळताे आहे. शेतमालाला किमान हमीभाव मिळणे हा खरे तर उत्पादन वाढण्याचा मुख्य मुद्दा आहे. ...

बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला! - Marathi News | column about r r borade The last Adharwad of rural literature has collapsed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला!

प्राचार्य रा. रं. बोराडे. मराठी कथेला महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून देणारे बोराडे सर मराठवाड्याचे भूषण होते. द.मा. मिराजदार, आनंद यादव यांच्या बरोबरीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून कथाकथन हा प्रकार लोकप्रिय केला होता. ...

दुधामधाच्या हिरव्याकंच गोव्याला कुणाची दृष्ट लागली? - Marathi News | Editorial Delhi's builder lobby, Foreign hotel lobby is trying to take over Goa beaches, social activists have mounted a fight | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुधामधाच्या हिरव्याकंच गोव्याला कुणाची दृष्ट लागली?

गोवा मुक्तीनंतर चाळीस वर्षे खाण उद्योगाने या हिरव्या भूमीचे लचके तोडले. आता पर्यटन आणि बांधकाम व्यवसायाने गोव्याला विचित्र विळखा घातला आहे. ...

जग ताब्यात घेण्याचं स्वप्न! विकत घेऊन वा बळकावून डोनाल्ड ट्रम्प यांना सगळेच हवे - Marathi News | Dream of taking over the world! Amercia Donald Trump wants it all, whether by buying or grabbing it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जग ताब्यात घेण्याचं स्वप्न! विकत घेऊन वा बळकावून डोनाल्ड ट्रम्प यांना सगळेच हवे

ब्रिटिशांच्या वसाहतवादाची नक्कल करून जगावर वर्चस्व मिळवण्याच्या वेडाने ट्रम्प यांना पछाडले आहे. वाट्टेल त्या मार्गाने त्यांना आपले साम्राज्य वाढवायचे आहे. ...

मणिपुरात केंद्राने आजवर उचललेली पावले लक्षात घेता, उद्याच्या पोटात नक्की काय दडलंय? - Marathi News | Editorial article Manipur violence and Chief Minister's resignation, what next? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपुरात केंद्राने आजवर उचललेली पावले लक्षात घेता, उद्याच्या पोटात नक्की काय दडलंय?

गेले २१ महिने सुरू असलेला कुकी आणि मैतेई या दोन समुदायांतील वांशिक संघर्ष आता भयावह वळणावर पोहोचला आहे. या संघर्षात पन्नास हजारांहून अधिक घरे बेघर झाली आणि तब्बल दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला ...

..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के - Marathi News | Editorial Article Delhi Assembly Results, Congress, Aam Aadmi Party suffer setback, BJP wins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के

काॅंग्रेस व आप एकत्र लढले असते आणि त्या १३ मतदारसंघांमध्ये त्यांची १०० टक्के मते एकमेकांकडे गेली असती, तर भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या ३५ पर्यंत घसरली असती. मग कदाचित भाजपला सरकार बनविण्यापासून वंचितही राहावे लागले असते; पण मुळात राजकारणात नेहमीच ...