सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
‘नाहीरे’ लोकांचे बिनचेहऱ्यांचे विश्व मराठी कवितेत ठळकपणे आणणारे कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होते आहे. त्यानिमित्ताने... ...
योजनेचे लाभार्थी साधारण १ कोटी ६० लाख. प्रत्येक वेळी या वाटपासाठी सरकारला साडेपाचशे कोटींच्या आसपास खर्च येतो. यात काही वेळेस सरकारने मैदा व पोहे देखील दिले होते. ...
शिक्षण संस्थांच्या मानांकनाच्या जागतिक क्रमवारीत स्थान उंचावण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना मोठा पल्ला गाठावा लागणार आहे... : पूर्वार्ध ...
कोणे एकेकाळी भारतात सोने ही सुरक्षा, सामाजिक स्थान दाखवणारी ‘पिढीजात बांधिलकी’ होती, आता ती निव्वळ खरेदी-विक्रीची एक वस्तू बनून गेली आहे. ...
...तूर्त महत्त्वाचे हे की, त्यांना विक्षिप्त म्हणा, लहरी म्हणा की आणखी काही; शांततेसाठी जगाला सध्या डोनाल्ड ट्रम्प हवे आहेत. ...
आजच्या घडीलाच गाझा पट्टीत इतका विध्वंस झाला आहे की, गाझापुढे आणखी काय वाढून ठेवलं आहे, याची भीती वाटावी. ...
अनेक बँकांच्या शाखांमध्ये पायाभूत सुविधा व पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने ‘चेक क्लिअरिंग’च्या नव्या योजनेत गोंधळ निर्माण झाला आहे. ...
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय आहे. वेगाने धर्मांध होत जाणाऱ्या मानसिकतेचेच हे लक्षण मानले पाहिजे ! ...
एकीकडे जगभर कन्या दिन साजरा होत होता आणि त्याचवेळी भारतातील आंतरराष्ट्रीय संदर्भातल्या एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही महिला उपस्थित नव्हती... ...
तात्या म्हणजे लई बेणं. पंचक्रोशीतल्या शांतता पुरस्काराची त्याला हाव सुटली. मग त्यानं गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’ सुरुवात केली.. ...