मुंबईचे नवे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना मुंबईकरांची नाडी माहिती आहे. लोकांना पोलिसांच्या चिरीमिरीपासून त्यांनी वाचवले, तरी त्यांचे कौतुक होईल... ...
गोव्यात पर्यटकांची संख्या यापुढे अधिक वाढणार आहे. मे महिना हा सुट्टीचा काळ. विद्यार्थ्यांना, शाळांना सुट्टी. त्यामुळे पालकही मुद्दाम दैनंदिन कामापासून दूर राहतात व मुलांना घेऊन हॉलिडे अनुभवतात. आता देशभरातील पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतील. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभर तब्बल पाच उच्चस्तरीय बैठकी घेतल्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतात यापूर्वी पहलगामपेक्षाही भीषण द ...