अधिक संरक्षण कोणाला हवे असते? दुर्बलाला की बलवानाला? सामान्यतः अन्याय करणारे कायद्याचा गैरवापर करतात, ज्यांच्यावर अन्याय होतो ते नव्हे. ...
एरवी मोदी एककेंद्री नियंत्रणावर भरवसा ठेवतात; परंतु त्यांचे संकटकालीन संवाद धोरण वेगळे आहे. किमान बोलणे आणि परिस्थितीवर संपूर्ण ताबा! ...
या नियुक्तीने देशातील कोट्यवधी दीनदुबळ्या, दलित वर्गाचा ऊर अभिमानाने भरून आला असेल. ...
या प्रश्नावर अनेक जण आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ...
गेल्या काही काळात कोविडनंतर चित्रपट संघटनांचे संप, लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग, वाढता निर्मिती खर्च यामुळे हॉलिवूडला हादरे बसताहेत. ...
पाऊस-वाऱ्याच्या एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः शहरांतच का बघायला मिळतं? ...
ट्रोलिंग हे सांस्कृतिक आरिष्ट होय. डिजिटली ठेचून मारण्याच्या अहमहमिकेत शहाणपणाचा बळी जातोय. सोशल मीडिया निर्दोष लोकांसाठी सरण झाले आहे. ...
केवळ पाकिस्तान आणि दहशतवादीच नव्हे, तर मोदींनी जगालाही दहशतवादाच्या मुद्द्यावरून दोन गोष्टी ऐकवल्या. ...
अनेक रुग्णांना तर पैशांअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आपल्या प्राणांचीही बाजी लावावी लागते. ...
पाकिस्तान हा एक गाळात गेलेला देश आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखं आहे काय? - पण या शत्रूला धडा शिकवण्याच्या नादात दीर्घकालीन उद्दिष्टांवरून नजर हटवणं भारताला मात्र परवडणार नाही. या दोन देशांमधल्या संघर्षकाळात सर्वांत जास्त नुकसान भारताचंच होणार, हे उघ ...