दोन मस्तवाल खोंडांच्या झुंजीत कुरणाची धूळदाण व्हावी तशी जागतिक अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आहे. अमेरिका आणि चीन या दोन बलदंडांनी गेली अनेक वर्षे मांडलेल्या ...
कांदा आणि कांद्याची भाववाढ ही भारतीयांसाठी खरंच इतकी संवेदनशील आणि ज्वालाग्राही बाब आहे काय, याच्या खोलात कुणी शिरतच नाही. उलट गळयात कांद्याच्या माळा अडकवून ...
राजधानी दिल्लीपासून कित्येक मैल दूर असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीचे निकाल देशाचे राजकीय चित्र बदलून टाकू शकते. ...
बरोबर ४६ वर्षांपूर्वी १४ बड्या खासगी बॅँकांचे राष्ट्रीयीकरण करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅँकिंग क्षेत्रात एक क्रांती घडविली होती. आता ...
गुजरात राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान सक्तीचे करण्याचा जो कायदा संमत करून लागू केला होता, त्यास गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ...
‘चर्चा केवळ द्विपक्षीयच असेल, त्यामुळे हुरियतच्या लोकांशी चर्चा करण्याचे कारण नाही व काश्मीरसह साऱ्या विषयांवर चर्चा करण्याची आमची तयारी असली तरी आता ...
आॅगस्ट संपला तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जवळपास सगळा महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण छायेखाली आलेला दिसतो आहे. नेत्यांचे दुष्काळाचे पर्यटन सुरु झाले आहे. ...
खेळांच्या विकासासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत मानव संसाधन समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालातून बऱ्याच आश्चर्यकारक बाबी ...