महादेवराव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटे यांची शिवसंग्राम परिषद आणि रिपब्लिकन पक्षाचे आठवले ...
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या डेव्हिड कोलमन हेडली या दहशतवाद्याने, या हल्ल्यापूर्वी अमेरिका, भारत व पाकिस्तान दरम्यान बिनधास्त अनेक वाऱ्या केल्या होत्या ...
शेतकरी संघटनेचे संस्थापक व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद जोशी साहेब आज वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या ...
मराठवाड्यात दुष्काळाने कहर केला आहे. नांदेड शहरात कुठे ३ तर कुठे ७ दिवसांनी नळांना पाणी येते तर लातुरात ते २० दिवसांतून एकदा. खरे तर त्या शहरांसह बीड व उस्मानाबाद भागात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने राज्य शासनाने विविध उपक्रम साजरे करण्यासाठी १२५ कोटी रुपये मंजूर केले असून, १४ एप्रिल २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष सामाजिक ...
कोणी काहीही म्हणत असले तरी भूमी अधिग्रहणाचे विधेयक मागे घेण्याचे ठरवून मोदी सरकारने विरोधी पक्षांसमोर माघारच घेतली आहे. या विधेयकासंबंधीचा केंद्र सरकारचा आग्रह एवढा टोकाचा होता ...
अलीकडच्या काळात मध्ययुगीन विचारांचा पगडा बसून आपल्या धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांना काफिर संबोधून त्यांचा रक्तपात घडवून आणणे हेच जणू धर्माचे पालन करणे होय ...
धोरणे राबविण्याबाबत मोदी सरकारपुढे येत असलेल्या अडचणी कॉंग्रेसनेच निर्माण केलेल्या असल्याची शक्यता असली तरी याआधी भाजपनेही विरोधात असताना अशाच अडचणी निर्माण केल्या होत्या ...
डॉ.दाभोळकर यांच्या हत्त्येला दोन वर्षे पुरी होत असतानाच कर्नाटकातील धारवाड येथे विवेकवादाचा विचार मांडणारे प्राध्यापक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक डॉ. मल्लेशाप्पा ...