बिहार हे उत्तरप्रदेशच्या पाठोपाठ लोकसंख्या व क्षेत्रफळ या दोन्ही संदर्भात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असल्याने तेथील निवडणुकांचे निकाल साऱ्या देशाच्या राजकारणावर परिणाम ...
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसच्या महाआघाडीने रोमहर्षक विजय संपादन केला. भाजपाच्या घोषणेप्रमाणे महाआघाडीच्या विजयानंतर पाकिस्तानात फटाक्यांची आतषबाजी झाली नाही ...
खरोखरीच असे काही झाले असेल तर केन्द्रीय गुप्तचर विभागाने मोठी धमालच केली म्हणायची. कुख्यात गुंड छोटा राजन याला इंडोनेशियातून भारतात आणण्याचा निर्णय झाल्यापासून ...
देशात खुनाचे राजकारण सुरु झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा भरचौकात शिरच्छेद करण्याची धमकी भाजपाचे स्थानिक पुढारी चेन्नबसवप्पा यांनी दिली आहे. ...
देशभर वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या विरोधात मंगळवारी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला. सोनिया व राहुल गांधी, मनमोहनसिंग आदींंच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते, खासदार, पदाधिका ...