दिवाळी संपली. संसदेचे हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरला सुरू होते आहे. पंतप्रधान मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी, भाजपा आणि समस्त संघ परिवाराची या अधिवेशनापासून खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे ...
यशाची एक वेगळीच गंमत असते. त्यातून निवडणुकीतील यशाची गंमत तर आणखीनच और. जेव्हां एखाद्या पक्षाला अगदी घवघवीत म्हणजे अपेक्षाही केले नसेल असे यश लाभते तेव्हां या यशाचा शिल्पकार ...
‘दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी’ अशी दिवाळी आता खेड्यात राहिली नाही. गावं आता पूर्णपणे बदलून गेलीे आहेत. दिवाळीच्या एक महिना आधीपासून होणारे शेणामातीचे सारवण राहिले ...
लालकृष्ण अडवाणी यांना आज पश्चात्ताप होत असेल. आणि जर तो होत नसेल तर झाला पाहिजे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी गुजरात राज्यात जो नृशंस नरसंहार झाला आणि ज्यात मुस्लिमांचे नियोजनबद्ध शिरकाण घडवून आणल्याचा ...
भाजपाकडून जोपासल्या जाणाऱ्या असहिष्णुतेच्या संदर्भात एका चॅनेलने मला प्रश्न केला की, सहिष्णुतेवरील आंदोलन आणि आर्थिक विकास यांच्यात निवड करायची झाल्यास तुम्ही कशाची निवड कराल ...
बिहारची निवडणूक व तेथील दशकभरापासूनचे राजकारण यातून देशात एकच संदेश जाऊ शकतो आणि तो म्हणजे देशातली विविधता हा एकप्रकारे एकसंध असा स्फोटक पदार्थ आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढून आपल्या नेतृत्वाचे प्रदर्शन केले. हा मोर्चा देशातल्या वाढत्या असहिष्णुतेची तक्रार करण्यासाठी होता. ...