‘तुम्हाला माझ्यातर्फे द्वेषाची भेट मिळणार नाही’. वरकरणी अगदी साधे वाटणारे हे वाक्य मंगळवारी अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरले. हे एखाद्या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकातील वाक्य नाही ...
गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती रद्द व्हावी म्हणून प्रदीर्घकाळ संपावर गेलेल्या पुणे शहरातील फिल्म्स अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी मान्य ...
सुब्रम्हण्यम स्वामी हे देशातील एक सरकलेले व जनाधार नसलेले पुढारी आहेत. आपल्या विक्षिप्त व चमत्कारिक वक्तव्यांपायी त्यांनी स्वत:ची व आपल्या पक्षाची (भाजप) प्रतिमाही, त्याचा ...
भारतातील प्रसारमाध्यमं - विशेषत: वृत्तवाहिन्यांना -इतकं समतोलाचं भान ढळू देण्यापर्यंत कशी व का मजल गाठत आहेत, असा प्रश्न गेल्या चार-पाच वर्षात असंख्य वेळा ...
मनमानी पद्धतीने दिला जाणारा तलाक आणि पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करणे यासारख्या प्रचलित प्रथांमुळे मुस्लिम महिलांना सोसाव्या लागणाऱ्या पक्षपाती अन्यायाच्या ...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपविरोधक एक झाल्यास यश मिळते हे दिसले. यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याचे धोरण राष्ट्रवादीने जाहीर केले. ...
गेल्या दीड वर्षात नरेंद्र मोदींनी ३० वेळा परदेशांना भेटी दिल्या. त्यातल्या अमेरिकेत, चीनमध्ये आणि इंग्लंडात तेथील भारतीय वंशाच्या लोकांसमोर त्यांनी जोरकस व्याख्याने दिली. ...
पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात माझे भाषण झाले होते. दिवसभर मी तिथेच होतो. प्रयोगशाळा पाहत मी प्राध्यापक ...
ज्योतिषाच्या भाषेत ग्रहमान उच्चीचे असले अन् शनी, राहूसारखे ग्रह वक्री असले तरी भाग्यात अडथळे येतात असे म्हणतात. औरंगाबाद ते अजिंठा हा रस्ता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ...