देशातीले जनतेने भाजपाला संपूर्ण देशाच्या आणि मराठी जनतेने महाराष्ट्राच्या सत्तेत बसविले, त्याला अनुक्रमे दीड ते एक वर्ष लोटून गेल्यानंतरही या सरकारांना आणि विशेषत: राज्यातील युतीच्या सरकारला ...
हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा घरात पार्सल मागवून खाणं आता वाढू लागलेलं आहे. कारणं वेगवेगळी. पार्किंगला जागा नाही, ट्रॅफिक फार आहे, हॉटेलांमध्ये वेटिंग आहे, अशा कारणांमुळे ...
या नव्या विक्रीपद्धतीचा इतर व्यावसायिकांवर फारसा परिणाम होईल किंवा त्यांचे काही नुकसान होईल असे वाटत नाही. शॉपिंग मॉल्स दाखल झाले तेव्हाही अशाच प्रकारची ओरड ऐकायला मिळत होती. ...
मुलांचे म्हणून असेही काही हक्क असतात हे आपल्या गावीही नसते. घरगुती उद्योगाच्या नावाखाली मुलांना कामावर ठेवणे, पळवाटा काढत बालमजुरीला उत्तेजन देणे, मुलांचे ...
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी त्यांच्या २७ सहकारी मंत्र्यांसोबत पाटण्याच्या गांधी मैदानावर हजारो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा या देशाने ...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राहुल गांधींनी अत्यंत आक्रमक आवेशात पंतप्रधान मोदींना ललकारले. सुब्रमण्यम स्वामींच्या निराधार आरोपांमुळे राहुलना आयतीच ही संधी मिळाली. ...
बिहार निवडणुकीची धूळ आणि कल्लोळ हळू हळू कमी होत चालला आहे. पाच टप्प्यातली बिहार विधानसभा निवडणूक प्रचंड थकवणारी, प्रचंड कटुतेने आणि कल्लोळाने भरलेली होती. ...
तुरीच्या डाळीचे भाव कमी होऊन ते किलोला १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत, असे मुख्यमंत्र्यांसह सगळे सरकारी प्रवक्ते सांगत असताना त्या भावात ती विकणारी दुकाने ...
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने टिपू सुलतान या १८व्या शतकातील शासकाची १६५वी जयंती साजरी करण्यामागे कुठलेच ऐतिहासिक औचित्य नव्हते. पुढील वर्षी त्या राज्यात ...
राणेंची धाडसी कृती नेहमीच वादग्रस्त तरीही कौतुकास्पद ठरते... पण त्यांचे ‘टायमींग’ चुकते! आता शेतकऱ्यांच्या संघटनांना त्यांनी दिलेली हाक मात्र अचूक टायमिंगची ठरू शकते! ...