संसदेचे हिवाळी अधिवेशन काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. राष्ट्रीय अर्थकारणाशी संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या अधिवेशनाकडून काही तरी चांगले घडून येईल ...
नासरीला कुणाचे पाठबळ नाही. सामाजिक संस्था, सरकारची मदतही नाही. तिला अपेक्षाही नाही. ती शेतात कामावर जाते आणि त्यातून आलेल्या पैशातून शाळेतील मुलांना वही-पेन्सील घेऊन देते. ...
सरकारी कर्मचाऱ्यांना ज्याची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, तो त्यांच्या वेतनवाढीविषयीच्या सातव्या आयोगाचा अहवाल एकदाचा प्रसिद्ध झाला असला तरी सदर अहवालातील शिफारशींनी काही प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. ...
मोदी सरकारातील काही शहाण्यांनी देशाला धार्मिकच नव्हे तर ‘नीतीमान’ बनविण्याचाही विडा उचलला आहे. कामसूत्रासारखा प्रणयावरील जगन्मान्य ग्रंथ जन्माला घालणाऱ्या ...
पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्या खात्याचे सचिव दीपक कपूर यांना डाळीच्या खरेदीत झालेल्या दप्तरदिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांचा खुलासा मागवला आहे. ...
देशातीले जनतेने भाजपाला संपूर्ण देशाच्या आणि मराठी जनतेने महाराष्ट्राच्या सत्तेत बसविले, त्याला अनुक्रमे दीड ते एक वर्ष लोटून गेल्यानंतरही या सरकारांना आणि विशेषत: राज्यातील युतीच्या सरकारला ...