जानेवारी उजाडला, की वेध लागतात ते अर्थसंकल्पाचे! जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढवून सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल तर विशेष उत्सुकता असते ...
राजधानी दिल्लीतील सम-विषम प्रयोगासंदर्भात अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रियांचे पेव फुटले असताना, समोर आलेला ग्रीनपीस इंडिया या संघटनेचा एक अहवाल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. ...
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये साजऱ्या होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मान्यवर अध्यक्ष प्राध्यापक श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे ...
आपण जन्मलो, तेव्हापासून आयुष्यात आलेली पहिली स्त्री कोण? नर्स... आई..! शेवट आणि सुरुवात ‘तीच’! पण मग ‘स्त्रीचा मान राख’, ‘मुलगी वाचवा’ हे विचार कोट्यवधी रुपये ...
जगात अशा सकारात्मक घटना घडतही असतात, पण त्यांची संख्या वाढण्याची गरज आहे. तामिळनाडूतील पारदर्शी घटनेने अजून मूल्य जागी असल्याची जाणीव करून दिली. या घटनेची ...
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही सपाटून मार खाल्ल्याने पार मरगळून गेलेल्या काँग्रेस पक्षात नवी जान फुंकण्याची जबाबदारी पक्षाचे युवा उपाध्यक्ष ...
पिंपरी येथील ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या लेखी अध्यक्षीय भाषणात दहशतवादापासून ते शेती, राजकारण, आंतरराष्ट्रीय समाजकारण, धर्मनिरपेक्षता ...
पिंपरीतील ज्ञानोबा-तुकोबानगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ...
केरळातील अय्यप्पा मंदिरात दहा ते पन्नास वर्षे या वयोगटातील स्त्रियांना प्रवेश नाकारण्याच्या मंदिराच्या व्यवस्थापकांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या ...