पाच वर्षापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी मोठ्या दिमाखात पश्चिम बंगालच्या सत्तेवर आरूढ झाल्या, तेव्हा त्यांच्या पायात साधेपणाचे चिन्ह म्हणून रबरी हवाई चप्पल होती. ...
पुन्हा एकदा भाजपा-सेनेच्या साठमारीला सुरुवात झाली आहे. सेना आपले विरोधी पक्षपण विसरायला तयार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना भांडत होते, पण त्याचे कारण निरंकुश ...
गावात रस्ता नाही, शाळा आहे; पण मुलाना बसायला जागा नाही. विहीर आहे; पण पाणी नाही. तलाठी थांबायला तयार नाही. शाळा सुटली की मुलांपेक्षा गुरुजींनाच घर गाठायची घाई. ...
जानेवारी महिन्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, ‘पाकिस्तानने प्राण गमावण्याच्या रूपाने फार मोठी किंमत मोजली आहे ...
संपूर्ण विश्वच आज दहशतवादाच्या सावटाखाली सापडलेले असताना योगायोगाने चीनला अद्याप त्याचा उपसर्ग पोहोचलेला नसल्याने आणि भारतावर वचक निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला कुरवाळणे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नागपूरकर व्यक्तीने मुंबईचा विकास केल्याचे मी दाखवून देईन’, असे विरोधी पक्षासह मित्रपक्ष शिवसेनेलादेखील विधानसभेत सुनावले ...
आज सारा महाराष्ट्र पाण्याअभावी अक्षरश: तडफडतो आहे, पण त्याची जाण किती जणांना आहे? सध्या डोंबिवलीत मंगळवार, गुरुवार, शनिवार पाणी नसतं, तर इथं कोण अस्वस्थता आहे, ...
जगभरातले पदार्थ लोकप्रिय होत असताना महाराष्ट्रीयन पदार्थांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे पदार्थ वेगवेगळ््या पद्धतीने कसे देता येतील, याचा विचार करायला हवा. ...