जवळजवळ तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज अभिमानाने डोक्यावर घेऊन मिरविणाऱ्या महाराष्ट्र सरकारला शंभर कोटी रुपयांची मातब्बरी वाटण्याचे काही कारण असू शकेल काय? ...
सातेफळ आणि जामदराच्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप देशातील शेतकऱ्यांच्या मनातला उद्रेक आहे, त्याच्या असंतोषाचे हे टोक आहे. पोशिंद्याचा हा नवा आत्मक्लेष अधिक भीतीदायक आहे. ...
'काळा घोडा' चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या ...
नागपूरबाहेरच्या वर्धा मार्गावर जमलेल्या हजारो महिलांनी कित्येक तास महामार्ग अडवून धरण्याचे नुकतेच केलेले आंदोलन आणि शनिशिंगणापुरातील महिलांचा मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश ...
प्रत्येक भारतीय राष्ट्रभक्तच आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. देशवासीयांना राष्ट्रभक्ती सिद्ध करायला सांगणे ...
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत आणि पाकिस्तान या दोहोंना एकाच तराजूत तोलणे, चीनने उघड उघड पाकिस्तानची पुन:पुन्हा तरफदारी करणे, पठाणकोट हवाईतळावरील ...
सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल ...
विधानसभेत केवळ एक आमदार निवडून आलेला, मुंबई महापालिकेतही फारसे बळ नाही, पक्षातले सगळे नेते विधानसभेत पराभूत झाले, जे निवडून आले ते दुसऱ्या पक्षातून ...
चीनमधील शांघायमध्ये समाधीचा अनुभव किंवा मृत्यूचा अनुभव अशी एक पर्यटन टूम निघाली आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळतो आहे. पैसे कमविण्याच्या या मजेशीर व्यवसायाच्या निमित्ताने... ...