माणसाचं जीवन हे सामान्यपणे एकाकी असू शकत नाही. कारण माणूस हा समाज आणि माणसे यांच्यात गुंफलेला व गुंतलेला आहे. अवतीभवती असलेली नात्यांची गुंफण, मित्रमैत्रिणींचा ...
गेल्या आठवड्यात सेल्फी गर्ल्सबद्दल लिहायला सुरुवात केली, पण हा आठवडा सरला तरी लिहून संपत नाहीये. आम्ही पाच जणी नाटकापलीकडेही एकमेकीत गुंतलो आहोत. एकमेकींचा भाग झालो ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साऱ्या देशाने त्यांना अभिवादन केले. असे अभिवादन करणाऱ्यांत त्यांच्या खऱ्या अनुयायांएवढाच त्यांच्या स्मृतींचे राजकारण ...
मार्चच्या अखेरच्या सप्ताहात, आॅनलाईन व्यापार करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांमधे १00 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला अनुमती देणारा निर्णय भारत सरकारने घेतला. इंटरनेटच्या एका क्लिकवर ...
अॅड. श्रीहरी अणे यांच्या वाढदिवशी महाराष्ट्राचा नकाशा असलेल्या केकचे तुकडे करायचे, त्यातून विदर्भ वेगळा करायचा आणि चाहत्यांनी आपल्या नेत्याने महापराक्रम केल्याच्या ...
साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील राजकीय मंडळींच्या सहभागाविषयीचा वाद तसा नवा नाही. त्याबरोबरच सर्वशक्तिमान मानल्या गेलेल्या राजकीय मंडळींच्या पाठबळाशिवाय संमेलने होत ...
आंतरराष्ट्रीय पातळीवर केल्या जाणाऱ्या लष्करी करारांचे तपशील जाहीर न करण्याची व त्याबाबत शक्य तेवढी गुप्तता राखण्याची काळजी घेतली जाते. तरीही त्यांचे जेवढे स्वरूप जनतेसमोर ...
काही वर्षापूर्वी पत्रकार पी.साईनाथ यांचे कोड्यात टाकणारे शीर्षक असलेले एक पुस्तक प्रकाशित झाले होते. पुस्तकाचे शीर्षक होते ‘सर्वांना आवडणारा चांगला दुष्काळ’. पुस्तक ग्रामीण भागातल्या ...
इंडियन प्रीमियर लीगच्या समालोचकांच्या ताफ्यातून ऐनवेळी हर्षा भोगले यांना वगळण्यात आल्याचे खुद्द त्यांनीच सोशल नेटवर्कवरून जाहीर केल्यानंतर त्याचा बोभाटा झाला. ...
सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही ...