लो कशाही राज्यव्यवस्थेतील संस्थांच्या कार्यक्षम व पारदर्शी कारभारासाठी घालून देण्यात आलेले नियम व कार्यपद्धती पाळण्याची तयारी असण्यावरच त्यांची सक्षमता व नि:पक्षता ...
२०१४ च्या निवडणूकीच्या वेळेस संपुआच्या भ्रष्ट कारभाराला पर्याय म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात होते. पण त्याच्या काहीच महिन्यात राज्यसभेमध्ये ...
केन्द्रातील विद्यमान रालोआ सरकारने अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन काँग्रेसशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करुन तेथील लोकनियुक्त सरकारे बरखास्त केल्याबद्दल ...
उत्तर प्रदेशच्या मतदारांनी सत्तेत येण्याची पुन्हा संधी दिली तर आता आपण स्मारकांचे नव्हे तर विकासाचे राजकारण करु असा शब्द देऊन त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन ...
पुढाऱ्यांनी जर गेंड्याची कातडी पांघरली असेल तर गोरगरिबांनी जायचे कोठे हा खरा सवाल आहे...प्रशासनदेखील ढिम्मच आहे. ‘कॅमेरामन अमूक बरोबर टमूक’असे सांगणाऱ्यांनी ...
उज्जैन येथे येत्या २२ एप्रिलपासून महिनाभर कुंभमेळा सुरू होणार आहे. या निमित्ताने उज्जैन नगरीत साधू, महंतांचे आगमन झाले आहे. इथले वातावरण आध्यात्मिक झाले आहे ...
देशात जलतरणाच्या क्षेत्रात बंगळुरूचा दबदबा असला, तरी महाराष्ट्र सध्या बंगळुरूला कडवी टक्कर देत आहे. मुंबईसह आपल्या राज्यातील जलतरणपटू राष्ट्रीय स्तरावर छाप पाडत आहेत. आर्यन भोसले ...
एप्रिल-मे महिन्यात कैऱ्या दिसायला लागतात. या कैऱ्यांचा भरपूर वापर महाराष्ट्राप्रमाणेच भारतातल्या विविध राज्यांत खूप वेगवेगळ््या प्रकारे होतो, पण अगदी कमी प्रमाणात का ...
१० जानेवारी २०१६ हा दिवस भारतीय रेल्वेच्या आणि पर्यायाने मध्य रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला. १८८० साली (ब्रिटिश राजवटीत) बांधला गेलेला रेल्वे मार्गावरला हँकॉक ...
अभिजात लेखन हे स्थल-कालाचं बंधन सोडून सर्वदूर पोहोचत असतं. त्याचं अत्युत्तम उदाहरण म्हणजे विल्यम शेक्सपियर. २३ एप्रिल २०१६ ला शेक्सपियरच्या मृत्यूस चारशे वर्षे पूर्ण होत ...