देश आणि राष्ट्रीय बँका यांची हजारो कोटींनी फसवणूक करून फरार झालेल्या खासदार विजय मल्ल्या या गुलछबू धनवंताला देशात परत आणण्याची सरकार व त्याचे परराष्ट्र मंत्रालय यांची ...
पाणीटंचाईची सर्वात गंभीर अवस्था मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात आहे. परिस्थिती इतकी टोकाला गेली आहे की तिथल्या पाणी साठ्यांवर सशस्त्र सुरक्षारक्षक गस्ती घालत असतात शिवाय ...
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाही सोबतीला आहे. महापालिका निवडणुकीला एक वर्ष उरले असताना कोट्यवधी रुपयांचा रस्ता घोटाळा समोर आल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. ...
भारत हा शेतीप्रधान देश असला तरी अन्नधान्याच्या बाबतीत अजूनही स्वयंपूर्ण नाही. त्याला सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. गहू कमी पडला करा आयात, डाळी कमी पडल्या करा आयात. ...
अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि लक्षावधींचे आराध्यदैवत असलेल्या सावळ्या विठुरायाचा आषाढी वारी सोहळा अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. येत्या पंधरवड्यात भूवैकुंठ ...
राज्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या बहुतांश भागात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यापायी होरपळणाऱ्या मराठवाड्यातल्या नागरिकांनी ...
मराठवाड्यातील बहुतांश भागात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये यंदा दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. मुंबई आणि परिसरात दुष्काळी स्थिती नसली तरी या दुष्काळाचा दाह समजून ...
गेल्या आॅगस्टपासून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात हेच महापालिकेचे पाणीबचतीचे प्रमुख नियोजऩ त्यामुळे दररोज सरासरी पाचशे दशलक्ष लीटर पाण्याची बचत होत आहे़ त्याचवेळी गळती ...
शिक्षक म्हणजे आद्यगुरू. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही व्यक्तिमत्त्वांची जडणघडण होते. कॉलेज कॅम्पसमधील संस्कार आयुष्यभराची सोबत करणारे असतात. त्यामुळेच कॅम्पसमधील ...
मागच्या दोन महिन्यांमध्ये दोन वेळा आॅस्ट्रेलियाला जाण्याचा योग आला. पहिल्यांदा महेश मांजरेकर यांच्या अत्यंत नामांकित ‘माई मिक्ता २०१५’ या पुरस्कार सोहळ्यासाठी. ज्यामध्ये ‘त्या तिघांची गोष्ट’ ...