महाराष्ट्रातील ‘नीट’ परीक्षेचा गोंधळ निस्तरला जात असतानाच, मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांंचा घोटाळा प्रकाशात आला आहे. ‘नीट’चा गोंधळ ...
‘आम्ही भारताचा चेहरा दहा वर्षात बदलून टाकू’ अशी खणखणीत घोषणा नरेन्द्र मोदी यांनी १५ मे २०१४ रोजी बडोदा येथे झालेल्या विजयी मेळाव्यात केली होती. त्यांच्या टीकाकारांसाठी ...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केलेल्या कळकळीच्या विनंतीचा मान राखावा असे खुद्द मोदींना कितीही वाटले तरी ते तसे करु शकतील ...
इंधन म्हणून डिझेलचा वापर करणाऱ्या वाहनांवर सरसकट बंदी लागू करणे हा काही पर्यावरणास आळा घालण्याचा एकमात्र अक्सीर इलाज होऊ शकत नाही, उलट अशा बंदीमुळे ...
मोदी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात गेल्या तीन दशकांत कोणत्याच पक्षाला बहुमताच्या बळावर सरकार स्थापन करता आले नव्हते. ही राजकीय चाकोरी मोदी ...
शेतमालातील भाजीपाला व फळे बाजार समित्यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा सरकारचा निर्णय हा काही आजचा नाही. यापूर्वीही विखे पाटील पणन मंत्री असताना व आताचे सरकार सत्तेवर ...
महाराष्ट्रातील सध्याची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता दारुच्या कारखान्यांना पाण्याचा एक थेंबदेखील देऊ नये अशी मागणी करणारी एक जनहित याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या ...
‘सबके लिए आनंद लाएंगे सर्वानंद!’ आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलेले हे वाक्य कितीही श्रवणीय ...