गेल्या काही वर्षांत उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात दिसून आलेला एक सुखद बदल म्हणजे, दहावीनंतर सर्व हुशार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडेच जायचे असते हा अंधविश्वास मागे पडून, अनेक गुणवंत विद्यार्थी ...
दहावी किंवा बारावीनंतर कोणतं करिअर निवडावं याबद्दल मुलं आणि त्यांचे पालक यांच्या मनात फार गोंधळ उडालेला असतो. त्यात मुलांचा पिंडं जर, काहीतरी 'हटके' करण्याचा असेल, तर कला ...
विद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करावा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये. ...
भविष्यामधील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त करण्यासाठी दहावी, बारावी आणि पदवी स्तरावर कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची निवड करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या ...
मला रियालीटी शोमध्ये बोलावलं नाही याचं अजिबात वाईट वाटत नाही. त्यांच्या प्रसिद्धीच्या, टीआरपीच्या, सेलीब्रिटीजच्या, परिमाणामध्ये मी बसत नसेन कदाचित. किंवा खरंच त्यांना ...
नव्वदच्या दशकात तत्कालीन शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवाना देण्याचे धोरण स्वीकारले आणि प्रवासी वाहतुकीतील एस.टी.ची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. ...
प्रकाशन सोहळ्यात एवढ्या ‘बंदोबस्तात’ पुस्तकं का बांधतात? रंगीत कागदात जे पॅकिंग केलेलं असतं ते इतकं जाम चिकटवलेलं असतं की ते उघडता उघडत नही. मग झटापट ...
भारतीय जनता पक्षाने आसाम राज्यात नेत्रदीपक विजय मिळविल्यानंतर केवळ काँग्रेस पक्षातच नव्हे तर अन्य प्रादेशिक पक्षातही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊन धोक्याची घंटा ...
गांधी, विनोबा आणि साने गुरुजी यांच्या विचारसृष्टीवर अपार श्रद्धा असलेले आणि साधना या विवेकी नियतकालिकाच्या विकासवाढीची तन-मन- धनाने चिंता वाहणारे महाराष्ट्राचे ...
राजधानी दिल्लीत अत्यंत धूमधडाक्यात मोदी सरकारच्या द्वैवार्षिक कारकिर्दीच्या पूर्ततेचा उत्सव सुरू आहे. आसामच्या विजयाने हुरळून गेलेले भाजपाचे मुख्यालय विजयोत्सवात ...