मथुरेत जे काही घडले, त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार आहेच, पण केंद्रातील राज्यकर्ते आणि एकूणच देशातील सर्व पक्षांचे राजकारणी अशा घटना घडण्यास कारणीभूत आहेत. ...
टिंगल टवाळी, चेष्टा, कुचेष्टा, गंमत, मस्ती, मजा अशा अनेक माध्यमातून आपल्या साऱ्यांचा संवाद सुरू होतो, पण या जराशा गमतीला कुणीतरी गांभीर्याने घेते आणि अभिव्यक्ती ...
‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारला की, लगेच आपल्यासमोर दृश्य येते, ते पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे एकटक पाहत असलेल्या शेतकऱ्याचं. या चित्रामागचा विचार असा आहे की, पावसाच्या अभावामुळेच ...
आज आहे पंचेचाळीसावा जागतिक पर्यावरण दिन. महाकवी गोएथे शिकवतो की, आसमंतात काय चालले आहे, याचा विचार करताना जगभर आणि इतिहासाच्या ओघात काय चालले आहे, याचा विचार ...
पर्यावरणाच्या हानीवरून विकसित देश आणि विकसनशील देश एकमेकांकडे बोटे दाखवत असली, तरी प्रत्येक देशातील नागरिक हा पर्यावरणाच्या हानीला जबाबदार आहे, याकडे लक्ष वेधावे लागेल. ...
सहसा असे होत नाही. एखाद्या गंभीर खटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोणाला तरी तो अमान्य असतो तर दुसऱ्याला हमखास मान्य असतो. पण खटल्याशी संबंधित सर्वच घटक न्यायालयाच्या निर्णयापायी ...
आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेश’ मधील एका प्रसंगात डोळ्यासमोर हाताचा आडवा पंजा धरुन आकाशात पाहाणारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारा अल्प वा अशिक्षित खेडूत दिसतो. ...
कुणाचेच कोणाखेरीज अडत नाही, राजकारणात तर नाहीच नाही हे सर्वकालिक सत्य असले तरी, क्षमता वा वकूब नसणारी मंडळी किंवा उंची नसणारी व्यक्तीही जेव्हा उंटाचा मुका घेऊ पाहाते; ...
हेमंत करकरे आणि त्यांच्या दहशतविरोधी पथकाने समझोता एक्सप्रेसमधील स्फोटांसाठी पकडलेले कर्नल पुरोहित आणि त्यांचे साथीदार व मालेगाव बॉम्बस्फोटात ताब्यात घेतलेली प्रज्ञा ठाकूर ...