मुखभंग किंवा चपराक अथवा सणसणीत चपराक ही विशेषणेही आता कमी पडू लागली असल्याने अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे स्थिर सरकार अस्थिर करुन आणि राज्यपालांना हाताशी धरुन भाजपाने ...
चार दिवस झाले, काश्मीर खोरे धुमसतेच आहे. केन्द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा ...
राज्यघटनेने भले स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले असले तरी अशी समानता देवदर्शनासारख्या अगदी साध्या बाबतीतही कशी प्रस्थापित होऊ शकत नाही आणि या किरकोळ समानतेलाही ...
राजकारणात केव्हा काय घडेल याचा अंदाज सर्वसामान्य तर सोडून द्या पण राजकीय पंडितांनाही येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतरच्या खातेवाटपात ...
भारत आणि आफ्रिका यांची एकूण लोकसंख्या २५० कोटीच्या आसपास असूनही या दोहोंना सुरक्षा परिषदेत प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अर्थात त्यामागे काही ऐतिहासिक कारणे आहेत ...
भारतीय राज्यघटना भले धर्मनिरपेक्ष असेल, पण देशातील काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा मुस्लीमांप्रतीचा दृष्टीकोन मात्र परस्परविरोधी आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या गावात साजरी करण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत असेल तर समाज म्हणून आपण ...