भारतात डाळ उत्पादक शेतकऱ्यांना २०१४-१५ साली जेव्हा रु.४४.२५ प्रति किलो हमी भाव मिळत होता, तेव्हा ग्राहकाना वर्षभर रु. ७0 ते ८0 किलोने डाळ उपलब्ध होती ...
दिवसेंदिवस संपूर्ण जगच कसे असुरक्षित, भयभीत आणि कुंठित होत चालले आहे, याचा आणखी एक पुरावा गुरुवारी रात्री फ्रान्समधील नीस नावाच्या शहरात कोणा अज्ञाताने ...
फार फार पूर्वी रेडिओ सिलोनवर ‘अनोखे बोल’ असा एक कार्यक्रम सादर व्हायचा. हिन्दी सिनेमातील गाण्यांमध्ये बऱ्याचदा यमक जुळविण्यासाठी वा अन्य कारणांसाठी ...
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे पद तसे काटेरी मुकुटाचेच असते पण त्याची प्रचिती येणाऱ्या नव्या गव्हर्नराना कार्यालयातील अगदी पहिल्या दिवसापासूनच येऊ शकेल ...
रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली तेव्हाच, त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येईल, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली होती ...
‘केला इशारा जाता-जाता!’ नावाचा एक मराठी चित्रपट खूप गाजला होता. त्याच्या शीर्षकाची आज आठवण येते. कारण केवळ चार दिवसांत (शनिवार ते मंगळवार) दक्षिण महाराष्ट्राला मान्सूनच्या ...
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप मिटला याचा अर्थ मूळ समस्या मिटली असा होतो काय? त्यातून संप मिटला असे जाहीर झाले असले ...
अरुणाचलात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बेकायदा तर ठरवलीच; इतकेच नव्हे तर अरुणाचल प्रदेशातात भाजपाचे सरकार स्थापन ...