हद्दवाढ होणे आवश्यक आहे, या मतावर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील ठाम आहेत. मात्र, ग्रामीण भागातील आमदारांचा ठाम विरोध आहे. ...
बिरबलाच्या खिचडीची गोष्ट नवी नाही. शाळेपासूनच ती साऱ्यांना ठाऊक असते. सरकारही कल्याणकारी नावाच्या घोषणांच्या नावाखाली अशी खिचडी अनेक वेळा शिजवायला ठेवते. ...
लॉर्ड बेन्टिकनं जर सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा केला नसता, तर नुसत्या राजा राममोहन रॉय यांच्या मोहिमेमुळं या भीषण प्रथेवर बंदी आली असती काय आणि जर लॉर्ड बेन्टिकनं नुसता ...
देशातील नानाविध अप्रत्यक्ष करांचे समांगीकरण करुन एकच एक ‘जीएसटी’ (गुड्स अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) म्हणजे वस्तू आणि सेवाकर देशभरात सर्वत्र लागू करण्याच्या मार्गातील महत्वाची ...
केन्द्र सरकारच्या प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर विधेयकास पाठिंबा देण्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ज्या भरमसाठ अटी लादल्या होत्या त्यातील ‘जलिकट्टू’ला मान्यता ...
क्षेत्र कुठलेही असो, आपल्या गावाची ओळख देशभर निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान भूमिपुत्राचा अभिमान त्या गावातील प्रत्येक माणसाला असतो. याला अपवाद ठरतात ते वैचारिक, सामाजिक ...
विशेष बाब म्हणून आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेले अभिप्राय लक्षात घेऊन एका मरणाशी दुसरे मरण ताडून पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक ‘न भूतो’ निवाडा ...
महान चित्रकार दिनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय ‘पॉल क्ली’ म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर कोलते यांचे व्याख्यान ऐकण्याचा ...
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर प्रश्नावर दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीेस वाजपेयी आणि मुफ्ती मुहंमद सईद यांच्याशिवाय काही वरिष्ठ अधिकारीही ...
चीन आणि भारत या दोन्ही शेजाऱ्यांकडे जग भविष्यातील जागतिक महासत्ता म्हणून बघत आहे. भारताची पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्ती आणि चीनमधील माओप्रणित क्रांती ...