महत्त्वाचे मानले जाणारे आपल्या देशी भाषांचे बहुतेक श्रेष्ठ लेखक व लेखिका अभिजन वर्गातील व अभिजननिष्ठ आहेत. त्यांचा वर्ग देशी असला तरी समाजाच्या तळागाळापर्यंत ...
राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले, ‘परदेशात पंतप्रधान भाषणांची आतषबाजी करतात. रेडिओवर ‘मन की बात’ करतात. मग देशभर दलित आणि मुस्लीमांवर अत्त्याचाराच्या ...
मणिपूरसह ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार बहाल करणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षांपासून ...
कर्नाटकातील कोलार येथे असणारी सोन्याची खाण जगप्रसिद्ध होतीच, पण आता ती आणखी एका वेगळ््या कारणाने चर्चेत येणार आहे, ती विल्सन बेजवाडामुळे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ...
नाथाभाऊंच्या राजीनाम्यानंतर गिरीशभाऊंच्या मदतीला डॉ.भामरे (बाबा), जयकुमार रावल व गुलाबराव पाटील (दोन्ही भाऊ) यांना लाल दिवा मिळाला. त्यांच्या हाती आता खान्देशचे भविष्य आहे. ...
सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध वर्ग करण्यात आलेल्या संघाच्या कथित बदनामीबाबतच्या प्रकरणातील प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचेच वर्तन अनाकलनीय व अचंब्याचे वाटावे असे आहे. ...
भारतीय संविधानानुसार देशातील कायदे मंडळ (संसद) आणि कार्यपालिका (सरकार) आपलीे कर्तव्ये चोखपणे बजावतात वा नाही हे पाहाण्याची जबाबदारी न्यायपालिकेची आहे. त्या दृष्टीने ...