‘आयर्न लेडी’ म्हणून जिचा जगभर उल्लेख केला जातो, त्या इरोम चानू शर्मिला या सामाजिक कार्यकर्तीने पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल १६ वर्षांचे उपोषण संपविण्याचा ...
एका भाड्याच्या घरातून सुरू झालेली एक संकल्पना आज जगभरातील पर्यटकांसाठी स्थानिक आणि जागतिक स्तरावर राहण्यासाठी घर मिळवण्याचा पहिला पर्याय बनला आहे. आज अनेक ...
गतिमंद म्हणून जन्माला येणे हा ‘त्या’ मुलांचा दोष नसतो आणि पालकांचाही. मात्र अशा मुलांचे समाजात वावरताना सातत्याने मानसिक खच्चीकरण होत असते. तरीदेखील ही मुले जगत असतात. ...
बालगंधर्व उर्फ श्रीपाद नारायण राजहंस म्हणजे संगीत रंगभूमीच्या इतिहासातील सोनेरी पान! बालगंधर्वांवर चित्रपट काढायची कल्पना ही सुबोधची. त्याला जेव्हा शास्त्रीय आणि नाट्य संगीताची ...
संकटे ही कधी सांगून येत नाहीत, असे म्हणतात़ पण संकटाची चाहूल मात्र लागत असते़ फक्त त्या वेळी सतर्क राहून खबरदारी घेतल्यास संकट टाळता आले नाही, तरी शेकडो निष्पाप जीव ...
एखादे दांपत्य परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी न्यायालयासमोर येत असेल तर त्यांच्या घटस्फोटाचे कारण समजून घेणे हे न्यायालयाचे काम नाही, तो त्या पतीपत्नीने त्यांच्या मर्जीने ...
काश्मीरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी, अशांत वातावरणाच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी, राज्यसभेत बुधवारी दिवसभर जी चर्चा झाली, ती अखेर वांझोटीच ठरली. चर्चेअंती ...
अवघ्या वर्षभरात परिस्थितीत किती अमूलाग्र बदल झाला. गेल्या वर्षी याच काळात संपूर्ण देशात कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. किरकोळ बाजारात त्याने ऐंशी ते शंभर ...
भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळेच येथील रस्त्यांवर नियमांचे पालन करणाऱ्यांपेक्षा ते तोडणाऱ्यांचे प्रमाण किती तरी जास्त आहे. सिग्नल तोडून ...