बेकायदेशीर वाटप झालेले भूखंड कायदेशीर करण्याचा पेचप्रसंग नगर ‘एमआयडीसी’बाबत उद्भवला आहे. उद्योजक व सरकार या दोघानाही कसे वेठीस धरले जाऊ शकते, याचा हा उत्तम नमुना आहे. ...
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा ...
सोशल मीडियाचे अधिराज्य असलेल्या आजच्या जगात लहानथोर सर्वांनाच सेल्फीचे एवढे वेड लागले आहे की सेल्फी घेण्याच्या नादात ते आपला जीवही धोक्यात घालण्यास मागेपुढे बघत नाहीत ...
दे शात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याचा वापर करणे हा सरकार आणि त्याची पोलीस यंत्रणा यांचा अधिकार आहे. तो आपल्या हाती घेणारी माणसे कायद्याचे राज्यच विस्कळीत ...
रिझर्व बँकेचे गव्हर्नर, रघुराम राजन सप्टेंबरमध्ये पायउतार होत आहेत. त्यांच्या अशा जाण्याच्या प्रक्रियेबाबत सामान्य भारतीय खूष नाहीत. बहुतेकांची सहानुभूती राजन साहेबांसोबत आहे. ...
काही नेत्यांचा विकासाच्या विरोधाचा अनुभव मोठा आहे. नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वे हा प्रगतीचा साडेसातशे किलोमीटरचा जम्बो मार्ग येऊ घातला असतानाही ते हेच करीत आहेत ...
कोकणातील महाडजवळच्या सावित्री नदीवरील जुना पूल कोसळून, त्यामध्ये बस बुडून झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे! या अपघातात दगावलेले प्रवासी ...
सैन्यातील जवानांना शत्रू आणि निसर्ग अशा दोन्हींशी लढाया लढाव्या लागतात. सियाचीन ग्लेशियर सारख्या सरासरी २२ हजार फुट उंचावर आॅक्सीजनचे प्रमाण कमी असेत. येथे बर्फाचे कडे ...