यंदा दहीहंडी उत्सवात नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी गोविंदा पथके प्रयत्न करतील, पण उत्सवातून आयोजकांनी काढता पाय घेतला आणि गोविंदा पथकांमधील नाराजी पाहता, उत्सवातील ...
सर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी ...
आपल्या आयुष्यातल्या घटनांना एक अर्थ द्यायचा प्रयत्न आपण नेहमीच करतो. आपण अशा भूमिकेत शिरतो की जिथे आपल्या मनावर एक गिलावा घालतो. चेहऱ्यावर एक मुखवटा घालतो. ...
संगीत व कला मग ते कोणतेही क्षेत्र असो, संगीतात रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रियाजाशिवाय संगीतामध्ये परिपूर्णता येत नाही. संगीताच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याची ...
पावसाळ्यात हमखास येणाऱ्या भाज्या आवर्जूून खाव्या अशाच आहेत. त्यात रानभाज्यांचे महत्त्व तर खूपच आहे. या रानभाज्या खूप पौष्टिक आहेत. त्याचे महत्त्व जर योग्यरीतीने पोहोचवले, तर त्या ...
मेट्रो, शिवडी-न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोडसारखे मोठे प्रकल्प उभारताना, राजकारण, प्रशासन आणि समाज यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. केंद्राने स्मार्ट ...
‘स्टार्ट अप’ हे उद्योग विश्वातील ‘लेटेस्ट व्हर्जन’ आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी ते सर्वात ‘अर्थपूर्ण’ माध्यम आहे. कारण यात पैशांपेक्षा कल्पकता हेच मुख्य भांडवल असणार आहे ...
रोजगारनिर्मिती करण्याची मानसिकता गेल्या दशकभरात वाढताना दिसत आहे. अर्थात, हे सगळे श्रेय एका संस्थेचे, एका व्यक्तीचे नसून या चळवळीत सामील असलेल्या, त्यातून घडलेल्या ...
स्वातंत्र्य दिन ही गोष्ट वर्षातून एकदाच साजरा करण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य ही गोष्ट इतकी बहुमोल आहे की, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचे ...