रामराज्य ही केवळ एक आदर्शवादी संकल्पना नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पाहिलेले ते स्वप्न होते आणि हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपणा सर्व भारतीयांची होती व आजही आहे ...
आपल्यावरील राजकीय टीकेला राजकीय उत्तर देण्याऐवजी टीकाकारांवर बदनामीचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची व स्वत:च्या बचावासाठी न्यायालयांचा वापर करून घेण्याची प्रवृत्ती ...
सांप्रतचा काळ अत्यंत वेगवान झाला असल्याचे सांगतात. कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, पूर्वीच्या काळी दशका-शतकातून एखाद्या वेळीच इतिहास घडणे वा एखादी ऐतिहासिक घटना घडून ...
चांगलेच आहे, त्यात वाईट काहीच नाही. पण स्वागत करण्याची घाई करायचे कारण नाही. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी पडलेली निराशा हा दीर्घकालीन वारसा आहे ...
तूरडाळ, महागाई, पाच पैसे किलोचा कांदा हे सगळे विषय गोविंदाच्या हंडीतून सरत्या आठवड्यात वाहून गेले. तिकडे राज्यकर्तेही खूष झाले, दुसरीकडे राजकारणी समाधानी आणि तिसरीकडे गोविंदाही फॉर्मात. ...
विविध वाहिन्यांवरचे ‘रिअॅलिटी शो’ पाहून आणि तिथल्या तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया पाहून कधी-कधी वाटते की, जगातले सगळे ‘टॅलेंट’ भारतीय मुला-मुलींकडे ठासून भरले आहे. मग आॅलिम्पिकमध्ये ...
‘भारतमाता की जय’ सगळेच म्हणतात आणि ते म्हटलेच पाहिजे. ‘भारतमाता की जय’ म्हणणे आपले कर्तव्यच आहे. मात्र धर्मपरिवर्तनाची सक्ती होता कामा नये. धर्मनिरपेक्षता महत्त्वाची आहे. ...
दलितांमधील अतिमागास म्हणून ओळख असलेल्या मातंग समाजाला राजकीय पटलावर आणणाऱ्या बाबासाहेब गोपले या खंबीर नेतृत्वाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने मातंग ...
वैद्यक, औषधशास्त्रात लागलेल्या नव्या शोधांमुळे मानवी जीवन सुखकर होत आहे. मानवाला व्याधी, वंध्यत्वावर सहज मात करता येणे शक्य झाले आहे. पूर्वीच्या काळी पती अथवा पत्नीमध्ये ...