राजकीय पक्षांचे मृत्युलेख लिहिणे हे एक मोठे जीवघेणे काम असते. नरेन्द्र मोदी यांनी झंझावात निर्माण करुन देशाची सत्ता काबीज केली आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची केविलवाणी ...
पाकिस्तान हे स्वत: दहशतवादी आणि दहशती टोळ््यांना आपल्या भूमीचा वापर करू देणारे व त्यांना आश्रय देणारे राष्ट्र आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने ही गोष्ट जाहीर केल्यानंतर आणि जगातील बहुसंख्य देशांनी ...
राज्यातील मराठा ज्ञातीसमूहाच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मूक मोर्चांनीे ‘मोर्चा’ या संकल्पनेलाच पूर्णपणे धक्का दिला असून विशेष म्हणजे हा धक्का अत्यंत सुखद आहे ...
‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो ...
जग ९/११च्या बॉम्बस्फोटाची पंधरा वर्षे ‘साजरी’ करीत असतानाच उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांनी अणुबॉम्बची पाचवी चाचणी करून नवा धमाका उडवून दिला आहे. ...
हा जर खरोखरीच एक योगायोग असेल तर तो मोठा विलक्षणच म्हणावा लागेल. बिहारातील लालूप्रसाद यांचे पट्टशिष्य, त्या राज्यातील सिवान मतदारसंघाचे चार वेळा लोकसभेत ...
नित्यनेमाने नवनवीन वादग्रस्त विधाने करीत मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे त्यांच्याच सरकार आणि पक्षातील काही तथाकथित संस्कृतिरक्षकांचे कारनामे थांबत नसताना आता त्यात नव्याने भर घातली आहे ...
१९७२ची गोष्ट. सुभेदारी विश्रामगृहावर मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना काही तरुण बैठकीत घुसले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री तर औरंगाबादचे प्रतिनिधित्व डॉ.रफिक झकेरिया यांच्याकडे. ...
एरवी एक पोक्त, समंजस, परिपक्व, स्वत:ची प्रतिष्ठा राखतानाच समोरच्याचा आब राखणारे आणि मृदुभाषी सद्गृहस्थ अशीच प्रफुल्ल पटेल यांची महाराष्ट्राला आणि देशालाही ओळख आहे. ...