काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी घातलेली गळ वा विनंती युनोने नाकारल्यामुळे भारताला हुरळून जाण्याचे कारण नाही. ...
राजधानी दिल्लीतील वर्दळीच्या मार्गावर भरदिवसा एका असहाय्य तरुणीवर एक माथेफिरु चाकूने सपासप वार करतो, त्याच्या हल्ल्यात सापडलेली तरुणी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारते ...
समाज आणि देशाच्या विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोककल्याणासाठीच्या अनेक योजना शासन या संस्थांच्या सहकार्यानेच राबवित असते ...
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यापासून महागाईच्या भुताने त्यास गाठले आहे. येनकेन प्रकारे महागाई वाढता कामा नये, म्हणून अन्नधान्य आणि इतर ...
मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण त्या खंड्याला सुखरूप देशाबाहेर जाऊ देणाऱ्या साऱ्यांच्या थोबाडीत मारल्यासारखे आणि सरकारी यंत्रणांचा गलथानपणा उघड करणारे आहे. ...
उत्तर प्रदेशाचे राजकारण सध्या यादव कुटुंबातील कुरबुरीने ढवळून निघत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये कौटुंबिक कलह उफाळून आला ...