अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी एव्हाना घराघरांत सुरू झाली असेल. साफसफाई, कंदील लावणे, फराळ करणे या सगळ्यात हे दिवस कसे निघून जातील ...
खरेतर, एकांतात रमणाऱ्या व्यक्तींना एक सुरेख मानवी स्वातंत्र्य मिळते. हे स्वातंत्र्य असते विचारांचे, तत्त्वाचे व नैतिकतेचे. यामुळेच ही काय बरेच शास्त्रज्ञ अंतर्मुख असतात. ...
देशात पर्यटनवाढीसाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. तरीही गेल्या वर्षी देशात आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या पाहता, शासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे स्पष्ट होते. ...
अमेरिकेत एक सातत्य आढळते़ ते म्हणजे, राष्ट्राध्यक्ष, गव्हर्नर अथवा मेयर कोणत्याही पक्षाचा असो, प्रचलित कायदेकानून आणि नियम यांच्यात बदल होत नाहीत़ त्यांचे कठोर पालन करणे ...
भारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेने सातारा जिल्ह्यातील पाटण येथे भरविलेल्या विभागीय साहित्य संमेलनाची जी दुर्दैवी सांगता झाली ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समूहभावना यांचा ...
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक मोर्चांना जसे कोपर्डी येथील अत्यंत दुर्दैवी घटना हे तात्कालीक निमित्त ठरले तसेच नाशिक जिल्ह्यातील अशांततेलाही तळेगाव अंजनेरी ...