करिअरची उजळणी : करिअरला नवीन दिशा द्यायची असेल तर आता थोडी करिअरची उजळणी करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा वयाप्रमाणे आपल्या कौशल्यांचे प्राधान्यसुद्धा बदलले पाहिजे. ...
जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात लोकमतचे ...
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय पुढाऱ्यांचा वावर असावा की असू नये हा यशवंतराव चव्हाणांच्या काळात सुरू झालेला वाद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर ...
अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केलेला हा चौथा अर्थसंकल्प. यंदा अर्थमंत्र्यांचे बहुतांश भाषण नोटाबंदीवर केंद्रित होते. सरकारचा हा निर्णय किती योग्य होता. भविष्यात अर्थव्यवस्थेला ...
काही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या ...
पक्षाला खिशात ठेऊन नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांबद्दल जनमानसात होणाऱ्या चर्चा लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्व व निर्णयाचे धोरण स्विकारले गेले असेल ...
सामान्यपणे फेब्रुवारीच्या अखेरीस सादर केला जाणारा केंद्राचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या आरंभीच सादर होणे, त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधी बोलावले जाणे ...
भारतीय राजकारणात पाच वर्षाचा कालावधी मोठाच मानला जात असतो. मागील आठवड्यात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचे आनंदाने एकत्र येण्याचे छायाचित्र बघितले ...
आयुष्याची शाळा रोज भरते. दिवस उजाडला की ती सुरू होते आणि दिवस मावळला की बंद होते. तिथे दांडी मारायला संधी नसते. आयुष्याच्या शाळेत मधली सुट्टीही नसते. ...