नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचे नेते असले तरी सध्या ते भारताचे पंतप्रधान असल्याने त्यांच्या कारभाराकडे कोणत्याही पक्षाच्या नजरेतून पाहता कामा नये. मी ...
मी कुठे जाऊ? हा प्रश्न ज्यांना खूप मार्ग असतात त्यांच्यासाठी असतो. ज्याला एक आणि एकच मार्ग आहे त्याला पर्याय नसतात. पर्याय आपण निर्माण करायचे असतात. ...
मेट्रोच्या कामासाठी मुंबापुरीतली उणीपुरी पाच हजार झाडं कापली जाणार आहेत, म्हणे! या महानगरातली माणसंही झाडं मातीतच लावतात. पण ही माती जमिनीवर नव्हे, तर कुंडीत असते. ...
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. जावई व मुलीच्या कुटुंबीयांची गाठ मात्र कोण बांधतो, हे सांगणं अवघड आहे. काळानुरूप जावईबापूंमध्ये बदल झाला असला ...
आसाममध्ये भारतातील सर्वांत लांब म्हणजे साडे नऊ किमी लांबीच्या एका भव्य पुलाचे उद्घाटन २५ तारखेला झाले. लष्करीदृष्ट्या पूर्वांचलमधील अरुणाचल प्रदेशात चीनने ...
पुस्तक चांगलं चाललंय असं म्हटलं तरी बरं वाटण्याचे सध्या दिवस आहेत. पुस्तकाची आवृत्ती संपली असं कळलं की ‘‘खरंच का?’’ असा प्रश्न मनात येतोच येतो. तर दुसरी आवृत्ती म्हणजे कमालच असं वाटतंच वाटतं. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टायपोग्राफिस्ट शशिकांत साठ्ये यांनी २२ मे रोजी वयाची ८३ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप... ...