माओ त्से तुंग म्हणाला, चीन वा भारतासारख्या देशात मार्क्स म्हणतो तशी कामगारक्रांती होत नाही. ...
ऊर्जा क्षेत्रातील केंद्राचे धोरण व त्याची गती अनुभवण्यासाठी महाराष्ट्र हे एक बोलके उदाहरण आहे. ठोस भूमिका व धोरणांमुळे २०१९च्याच काय, तर २०२४ च्या निवडणुकाही ...
राजस्थान उच्च न्यायालयाचे न्या. महेशचंद्र शर्मा हे अचाट व अफलातून बुद्धिमत्ता प्राप्त झालेले गृहस्थ आहेत. ईश्वर आणि नियती यांनाही ...
भारतात स्वयंघोषित गोरक्षकांच्या फौजेने तथाकथित संस्कृती रक्षणाच्या नावाखाली, जागोजागी हिंसक कारवायांचे थैमान घातल्याची ...
हिमालयाच्या निसर्गरम्य परिसरात व्यासमुनींना समाजाच्या सर्व थरांना मार्गदर्शक वाटेल असे महाभारत हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती ...
गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र ...
केंद्र शासनाच्या औषध खरेदी-विक्री-वितरणावर नियंत्रण आणणाऱ्या ई-पोर्टलची धास्ती घेऊन आॅल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने ...
२०१६ चा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेला नीलेश भिल हा बालक भावासह बेपत्ता आहे. एकाचे आयुष्य वाचविणारा नीलेश मात्र जगण्याच्या लढाईत बालपण हरवत होता... ...
गंगेचा अपमान हा देशद्रोह आहे’ असे तेजस्वी उद््गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत. त्यांच्या या उद््गारांमागे ...
शेतकरी आत्महत्यासंदर्भात काही प्रश्न उभे राहतात. आत्महत्यांचे नेमके कारण काय आहे. केवळ कर्जबाजारी होणेच आहे की ...