काँग्रेसच्या गोटात चाललेल्या खा. राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा प. महाराष्टÑातील साखर पट्ट्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यात सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजप मात्र ‘प्रासंग ...
(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद) ...
- सुरेश द्वादशीवार(संपादक, नागपूर)बी.एम. बिर्ला या कलकत्त्याच्या एका उद्योगपतींनी सरदार पटेलांना लिहिलेले पत्र व त्याला सरदारांनी दिलेले उत्तर, दुर्गादासांनी दहा खंडात संपादित केलेल्या सरदारांच्या पत्रसंग्रहात आले आहेत. बिर्लांनी सरदारांना विचारलेल ...
गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर सबंध उत्तर प्रदेशातील लोकसभा क्षेत्राची आकडेवारी मांडून त्याविषयीचे भविष्यातील निकालांचे अंदाज त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी वर्तविले आहेत. ...
कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा परवा स्मृतिदिन होता. नागपुरात सुरेश भटांच्या नावाने असलेल्या सांस्कृतिक सभागृहात मात्र त्या दिवशी सामसूम होती. भटांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करायला कुणीच आले नाही. एरवी कळपाने जयंती-पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विदर्भ साह ...
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला. ...
‘हल्लीचं पुणं खूपच मंतरलेलं दिसतंय’, असं म्हणत पुलंनी पेपरची घडी घातली आणि मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. ‘स्वर्गात असलो म्हणून काय झालं? रंभा-अप्सरांच्या सहवासात राहायचं असेल तर फिटनेस मेन्टेन्ड करायला नको का? ...
दिनेश कार्तिकने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाडव्याची गोडी दुप्पट केली. अवघ्या आठ चेंडूंवर दोन चौकार आणि तीन षटकारांसह २९ धावांचा झंझावात हा केवळ आणि केवळ चित्तथरारक असाच होता. ...
निवडणुकांच्या काळात राजकीय घोषणांचे पीक येते. मात्र अशा घोषणा करताना त्या पूर्ण कधी व कशा करणार? त्यामुळे आर्थिक व सामाजिक परिणाम काय होईल, याबाबत विचार केला जात नाही. ...