शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कोरोनामुळे देशातील पर्यटनासाठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 04:55 IST

गेले २ महिने कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील अनेक थेअरीज्, चर्चा, व्हिडीओज् पाहून जग एका अदृश्य भीतीतून जात आहे, असे वाटते.

- झेलम चौबळआर्टिफिशिल इंटिलिजन्सच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ‘डिसरप्शन’ हा परावलीचा शब्द झाला आहे़ परंतु तो कॉर्पोरेट जगातून कधी आपल्या जीवनाचाच अविभाज्य घटक होऊन बसला हे कळलेच नाही. गेल्या २० वर्षांत आपल्या आयुष्यात अनेक डिसरप्शन्स आली. त्यातील बहुतांशी कल्पनेच्या बाहेरची होती. ९/११ चा अमेरिकेतील हल्ला, २००० सालचा सार्स आजार, त्सुनामी, इबोला, २००८ सालचे अमेरिकेमधील रिसेशन आणि नुकताच आलेला कोविड-१९ हा कोरोना व्हायरस. जगाची मानसिकता बदलवणाऱ्या या घटना आहेत. आपल्या विचारांवर आणि राहणीमानावर या घटनांचे खोलवर प्रतिबिंंब उमटते. नैसर्गिक आपत्तीला कोणीही रोखू शकत नाही़ मानवनिर्मित संकटांपुढे आपला नाइलाज असता़े़ दुर्दैवाने दोन्हीचे परिणाम भोगावेच लागतात. जगभरात काहीही झाले की त्याचा पहिला दृश्य परिणाम तिथल्या स्थानिक पर्यटनावर होतो, हे मात्र नक्की. इबोला, सार्स, करोना व्हायरस या आजारांचा परिणाम जगभरातील पर्यटनावर झाला आहे. गेले २ महिने कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यावरील अनेक थेअरीज्, चर्चा, व्हिडीओज् पाहून जग एका अदृश्य भीतीतून जात आहे, असे वाटते.चायना आज व्यापाराच्या दृष्टीने जगाशी जोडला गेला आहे. खरेतर, चायनाला ‘फॅक्टरी आॅफ द वर्ल्ड’ असेही म्हटले जाते. कोरोनामुळे सप्लाय चेनमधल्या रिसोर्समध्येच मोठा अडथळा निर्माण झाला आहे. स्टॅण्डर्ड चार्टर्डच्या रिसर्चप्रमाणे चायनाची इकोनॉमी ४२% नी घसरली आहे. चायनीज विमानसेवेला १२.८ बिलीयन डॉलर्सचा रेवेन्यु लॉस होणार आहे. कंपन्यांना त्यांचे नॉन परफॉर्मिंग लोन रिपे करण्यासाठी त्रास होणार आहे. त्याची आकडेवारी १.१ ट्रिलीयन डॉलर्स इतकी आहे. जगभरातील विमानसेवा २९ बिलीयन डॉलर्सपर्यंत तोट्यात येऊ शकते. सगळीकडील शेअर बाजाराचा इंडेक्स कोसळला आह़े़ त्यावरून जगाला कोरोना व्हायरसची झळ बसते आहे, ते आपणाला दिसतेच आहे. काही इकॉनॉमिस्टचे म्हणणे आहे की, खºया परिणामांची धग तेव्हा जास्त जाणवेल जेव्हा व्हायरसमुळे थेट नुकसान न झालेले म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रॅव्हलव्यतिरिक्त इतर इंडस्ट्रीज स्लो डाऊन रिपोर्ट करतील. ‘द आॅर्गनायझेशन ङ्खफॉर इकॉनॉमिक को-आॅपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या म्हणण्यानुसार, ग्लोबल ग्रोथ रेट कमी होण्याची दाट शक्यता आहे.

सार्स आणि कोरोना या दोन्ही व्हायरसचा उगम चायनामधून झालेला आहे. सहज मनात विचार आला, नजीकच्या काळात जगात उत्पात घडवेल असा कोणताही आजार किंवा व्हायरस भारताने जगाला दिला नाही. कदाचित याचे उत्तर आपल्या खाद्यसंस्कृतीत किंवा आयुर्वेदात असेल का? आपल्याकडे बरेच लोक शाकाहारी आहेत. जे मांसाहारी आहेत, तेसुद्धा अन्न पूर्ण शिजवतात आणि त्यात हळद, मसाले, आले, लसूण यांचा वापर करतात. यांच्या वापरामुळे कदाचित बॅक्टेरिया मरत असतील किंवा बाधत नसतील. चायनावरचे आणि पर्यायाने जगावरचे हे संकट लवकर आटोक्यात यायलाच हवे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, पॅनिक होण्याची गरज नाही़ कारण कोविड-१९ साठीचे औषध लवकरच बाजारात येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेवढ्या केसेस पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यापेक्षा जास्त लोक क्युअर होत आहेत.एअरलाइन्स एप्रिल-मे महिन्यांसाठी वेट अ‍ॅण्ड वॉच असा सल्ला देत आहेत़ हे चित्र नक्कीच आशावादी वाटते आहे. मला वाटते, भारताच्या दृष्टीने आपले देशांतर्गत पर्यटन सुरळीत चालण्यासाठी आणि वाढविण्यासाठी ही सुसंधी आहे. जगभरातील पर्यटकांना भारताच्या वैविध्याचे प्रचंड अ‍ॅट्रॅक्शन आहे. राज्याराज्यांप्रमाणे बदलणारी आपली भाषा, पोशाख, खाद्यसंस्कृती याने परदेशी मंडळी अचंबित होतात. योगा, आयुर्वेदा, हिलिंग, ज्योतिष सगळंच त्यांना आकर्षित करतं. शासनाने हा मुद्दा ऐरणीवर घेऊन लवकरात लवकर वर्ल्डक्लास इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज आहे. मग भारताला पर्र्यटनाच्या बाबतीत कोणीही रोखू शकणार नाही. जगात कुठेच नाहीत अशा अनंत गोष्टी आपल्या भारतात आहेत. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीज् आज चायनानंतर दुसरी बाजारपेठ किंवा रिसोर्स मार्केट शोधत आहेत. त्यांची इन्व्हेस्टमेंट भारताकडे वळविण्याची ही उत्तम संधी आहे असे वाटते.
आपण सर्वांनी असा आशावाद ठेवायला हवा़ कारण याआधीच्या साºया संकटांतून आपण बाहेर पडलेलो आहोत़ हेही संकट टळेल. काही वेळा काही मीडियातून भीतीचे वातावरण पसरवले जाते़ परंतु आपण पॉझिटिव्ह न्यूज लक्षात घ्यायला हव्यात. अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियाचा वापर पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी करायला हवा. सिंगापूर, थायलँड, मलेशियामध्ये कोरोना व्हायरसच्या काही इन्फेक्टेड केसेस सापडल्या आहेत; पण मृत्यूची नोंद नाही. पर्यटकांसाठी हे देश सेफ आहेत. इस्रायलने दावा केलाय की त्यांनी कोरोनावर औषध शोधून काढलेय आणि पुढच्या काही दिवसांत कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता आहे. तेव्हा योग्य खबरदारी घेऊन पॅनिक न होता येणाºया भविष्यातील संधीचा विचार केला की नक्कीच दिलासा मिळेल. We have to remember our present situation is not our final destination, the best is yet to come.     (संचालिका, केसरी टूर्स)

टॅग्स :corona virusकोरोना