शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केंद्रीय विद्यालय : वर्गातील संख्या वाढविणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 09:33 IST

Education News: महाराष्ट्रात दोन भागात विभागणी केलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाची आसनसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सोमवारी लोकसभेत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले.

- व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : महाराष्ट्रात दोन भागात विभागणी केलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या प्रत्येक वर्गाची आसनसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सोमवारी लोकसभेत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले. याबाबतचा प्रश्न रामदास तडस यांनी विचारला होता. प्रधान म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात ५९ केंद्रीय विद्यालये कार्यरत असून, एक नवे केंद्रीय विद्यालय अकोल्यात सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव अटी पूर्ण करीत असून, इतर अशाच प्रस्तावांशी स्पर्धा करीत आहे.’ अमरावती जिल्ह्यात नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव ठरावीक नमुन्यात महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय विद्यालय संघटनेला मिळालेला नाही, असे सांगून प्रधान म्हणाले की, ‘नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे.’ केंद्रीय विद्यालये ही प्रामुख्याने संरक्षण आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसह बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले, स्वायत्त संस्था, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट हायर लर्निंगच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचा समान कार्यक्रम देऊन सुरू केली जातात. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा