शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

शेतीसाठी पैसे देण्याचा पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 1:28 AM

शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याला २०२२ पर्यंतचा कालावधी आहे. 

- पाशा पटेल(अध्यक्ष - राज्य कृषीमूल्य आयोग)शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्याला २०२२ पर्यंतचा कालावधी आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सरकारने शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चावर अधारीत ५० टक्के नफा, असे धोरण जाहीर केले आहे़; परंतु विरोधकांसह शेतकरी स्वामीनाथन् आयोग लागू करावा, अशी मागणी करीत आहेत़ वास्तविक पहाता, शासनाने जाहीर केलेले धोरण स्वामीनाथन् आयोगाचा आत्मा आहे़पूर्वी भारत हा आयात करणारा देश म्हणून ओळखला जात असे़ आता तसे व्हायचे असेल तर जगातील विविध देशांना कुठल्या शेतीमालाच्या उत्पादनाची गरज आहे, हे जाणून घेण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले होते़ प्रत्येक देशाची गरज ओळखून निर्यात करणे आवश्यक आहे़ देशातून होणारी ३० मिलियन डॉलरपर्यंतची उत्पादनाची निर्यात ही आता १०० मिलियन डॉलरपर्यंत करावयाची आहे़ त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्र सरकारने हा पहिला प्रयोग हाती घेतला आहे़ त्यासाठी शेतकºयांना प्रोत्सहन देऊन भविष्यात ही रक्कम वाढता येऊ शकते़तेलंगणा राज्यात सुरुवातीस ४ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते़ आता ५ हजार रुपये अनुदान झाले आहे़ या नव्या प्रयोगामुळे शेतीसाठी अनुदानाचा नवा रस्ता निर्माण झाला आहे़ भारतात विदेशातून ८ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल, डिझेल आयात होते़ ही आयात कमी करण्यासाठी इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येत आहे़ त्यामुळे देशात निश्चितच परिवर्तन होईल़ एकंदर, केंद्र सरकारने २ हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकºयांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन शेतीकडे पैसे वळविण्याचा पहिला प्रयोग केला आहे़ शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाण्याची ही सुरूवात आहे. या मदतीच्या रकमेमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते. या निर्णयाचा भाजपाला फायदा होईल की नाही, हेमहत्वाचे नसून अल्पभूधारक शेतकºयांना नक्कीच फायदा होणार आहे.

टॅग्स :Pasha Patelपाशा पटेल