शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

बोंडअळीवर शोधले फवारणी औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 05:33 IST

भगवान रामजी इंगोले यांनी त्यांच्या शेतात जैविक खत व फवारणी औषधाची निर्मिती केली आहे

- प्रा. शरद वाघमारे, मालेगावरासायनिक खत फवारणीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जास्त येत असून, त्या तुलनेत जमिनीचा कसही कमी होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे पिके, पालेभाज्या विषजन्य निर्माण झाल्याने हानिकारक ठरत आहे.यावर उपाय म्हणून मालेगाव (जि. नांदेड) येथील भगवान रामजी इंगोले यांनी त्यांच्या शेतात जैविक खत व फवारणी औषधाची निर्मिती केली आहे. इंगोले यांनी रासायनिक खताचा वापर हळदी पिकासाठी टाळला असून, त्यांनी बायोअमृत खत घरच्या घरी तयार केले आहे.हे खत तयार करताना त्यांनी २०० लिटर पाण्याची प्लास्टिक टाकी, १०० किलो गाईचे शेण, गोमूत्र २० लिटर, दोन किलो गूळ, दोन लिटर दूध, २०० ग्राम तूप,दोन किलो चनाडाळ, बुरशी (ट्रायकोडर्मा, मेटरिझम) पाच किलो यांचे मिश्रण १५ दिवस काठीने हलवून केले. महिन्यातून १ किंवा २ वेळेस देता येते. बायोअमृत जीवामृत स्लरी या खतामुळे पिकांवरील करपा, उमनी अळीचा संपूर्ण नायनाट होऊन इतर किडीचाही प्रादुर्भाव कमी होत आहे व यासाठी केवळ १५०० ते २००० हजार रुपये खर्च येतो. शेतकरी भगवान इंगोले यांनी त्यांच्या शेतात ‘दशपाणी अर्क’ हे विविध प्रकारच्या वस्तू व वनस्पतीचे पाणी वापरुन तयार केले आहे. यासाठी त्यांनी २०० लिटर पाण्याची प्लास्टिकची टाकी, हिरव्या मिरच्याचा कुटलेला दोन किलो ठेचा, २ किलो गायीचे शेण, ५ लि. गोमूत्र, दीड ते दोन किलो अद्रक, अर्धा किलो हळद, ५ किलो कडुलिंबाची पाने, तीन किलो धोतºयाची पाने, निरगुडे पाने, प्रत्येकी २ किलो रुचकीची पाने बेशरमाची पाने, कनेरीची पाने, गुळवेल पाने, सीताफळांच्या पानांचे मिश्रण करुन एक महिना ते ड्रममध्ये ठेवले.कापूस व इतर पिकांना २०० मिलीमध्ये १५ लिटर फवारणी होते. इंगोले यांनी तयार केलेल्या दशपाणी अर्कमुळे बोंडअळी, मावा, तुडतुडे, रसशोषणाच्या किडींचा नायनाट होण्यास मदत झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती