शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 03:38 IST

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला.

- मा.गो. वैद्य, ( माजी प्रवक्ते, रा.स्व. संघ)अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. अगदी खासदार असतानादेखील स्वत:चे कपडे ते धुवत असत. जिव्हेवर सरस्वती अन् मनात भारतमाता घेऊन जगणारे अटलजी अलौकिकच होते. नागपुरात अटलबिहारी वाजपेयी यांनी संघ तृतीय शिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतले होते.या शिक्षा वर्गात अटलजींची वक्तृत्वावरील पकड, कवितेची जाण आणि लाघवी व्यक्तिमत्त्व अनुभवयाची पहिल्यांदा संधी मिळाली. अनेक स्वयंसेवक त्यांच्यापासून प्रभावित झाले होते.अटलबिहारी वाजपेयी १९६१ ते १९६६ या कालावधीत जनसंघाच्या कामाने अनेकदा नागपूरला आले. एरवी ते महानगर अध्यक्ष सुंदरलाल रॉय यांच्या घरी थांबत. मात्र रॉय शहरात नसल्यामुळे अटलबिहारी वाजपेयी एकदा माझ्या निवासस्थानी थांबले. त्यावेळी खासदार असूनदेखील त्यांनी खाली बसूनच जेवण करणे पसंत केले व कपडेदेखील स्वत: धुतले.विनोदी ‘काले’ कविता१९४५ च्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी मल्हारराव काळे हे होते. अटलजी हिंदी भाषेत त्यांना ‘काले’ असे म्हणत. शिक्षा वर्गात सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अटलजींनी ‘रेशमबाग की मिट्टी काली, नाग नदी का पानी काला और...हमारे सर्वाधिकारी भी काले’ अशी कविता म्हणून सर्वांनाच पोट धरुन हसायला भाग पाडले होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी