गांधींच्या राजकारणाचा वारसदार असलेला भारत भंजाळलेल्या जगाचे नेतृत्व करू शकेल. जागतिक व्यवस्थेला आकार देण्यासाठी भारताने दंड थोपटले पाहिजेत. ...
आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी असे ७२ जण हनिट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती वाटणाऱ्यांनी सावध असावे! ...
‘आधुनिक शेती’ हा शब्द सध्या प्रत्येक कृषी धोरणाचा ‘पासवर्ड’ झाला आहे; पण शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देताना, ती शेतकऱ्यांच्या हातून निसटू नये, याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. ...
१० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापना, तसेच २१ हजारांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कामगारांसाठी ‘राज्य कामगार विमा योजना’ लागू आहे. ...
सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराबद्दल तुम्हाला काही आस्था असेल तर बिहारमधील व्होटबंदीचे वास्तव नेमके काय आहे, हे तुम्हाला समजून घ्यावेच लागेल! ...
समुद्रातील परिसंस्था संतुलित ठेवण्यात शार्कची भूमिका अनन्यसाधारण आहे. दक्षिण आशियातील भारताचे स्थान आणि भूमिकाही काहीसी शार्कसारखीच आहे. ...
सभागृहात परस्परांशी भांडण्यात तोंडाची वाफ दवडणारे सर्वपक्षीय खासदार ‘सीसीआय’च्या महागड्या, अत्याधुनिक स्पामध्ये एकाच वाफेचा शेक घेतात ! ...
छोट्या पडद्यावरून ‘मोठ्या’ झालेल्या स्मृती इराणी यांना निर्मम राजकारणाने विजयाबरोबरच पराभवाचीही मात्रा दिली. त्या आता ‘तुलसी’ म्हणून परतत आहेत. ...
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला ... ...
जात प्रमाणपत्राची सक्तीने पडताळणी होते तशी दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सक्तीची करणारा कायदा, हाच या बनवेगिरीवरचा प्रभावी उपाय असू शकतो! ...