शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नुकसानीच्या पंचनाम्याच्या संकलित माहितीवरून अद्यावत याद्यांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:29 PM

मालपूर। महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त

मालपूर : शिंदखेडा तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेशीत केले होते. त्यानुसार युद्धपातळीवर तलाठी ग्रामसेवक कृषी साहाय्यक यांनी थेट शेत बांधावर पंचनामे केले आहेत. ही पंचनाम्याची सर्व माहिती संकलीत करून आद्ययावत याद्या तयार करुन माहिती भरुन शासन दरबारी सादर करावयाची असल्याने तहसील कार्यालयात बसुन वरिष्ठ अधिकारी मंडल अधिकारी कर्मचा?्याच्या साहाय्याने सध्या पंचनाम्याची माहिती संकलित करुन अर्ज भरले जात असल्याचे मंडळ अधिकारी एम.एम. शास्त्री यांनी सांगितले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत हे काम सुरू असून यातून एकही गाव किंवा शेतकरी सुटणार याची देखील काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट होत आहे. यात शासन आता शेतकºयांना कशा स्वरुपात मदत देते, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकºयांना तर मदत त्वरित उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या हातात काहीच शिल्लक नसल्याने रब्बीहंगाम पूर्व कामे देखील ठप्प आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत कशी लवकर दिली जाईल, यावर भर द्यावा. शेतकºयांना दिली जाणारी मदतीची रक्कम त्वरित त्यांच्या बॅँकखात्यांवर टाकणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होते.

टॅग्स :Dhuleधुळे