शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण ? महापालिका : नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली तर चोरट्यांना ‘अभय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:05 IST

डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय

धुळे : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ तर दुसरीकडे मात्र व्हॉल्व गळत्यांव्दारे नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर सर्रासपणे डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय दिले जात आहे़दीड महिना पुरेल एवढाच जलसाठामहापालिकेतर्फे तापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम साठा आहे़ नकाणे तलावात केवळ ३५ ते ४० एमसीएफटी पाणीसाठा होता. त्याची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून त्यात सद्यस्थितीत केवळ १२८ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध आहे.नियोजनाचा पूर्ण अभावतापी जलवाहिनीवरील १६ गळत्यांची दुरूस्ती काही दिवसापुर्वी करण्यात आली होती़ दुरुस्तीनंतर शहरातील काही प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र अद्याप काही प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे़ शहरात सुरळीत पाणीपुरवठा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़हजारो लीटर पाणी अक्षरश: वायामुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ बुधवारी शहराला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोंखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी नदीपात्रात वाहून वाया जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील पाण्याचा उपयोग वरखेडीसह परिसरातील स्थानिक नागरिकांसह विटा भट्टीसाठी केला जातो. त्यासाठी व्हॉल्व लिकेज करण्यात येतो़ व्हॉल्व दुस्स्तीनंतर पाणी चोरी करणाºया नागरिकांना महापालिका पथकाने गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे़पाण्याचा वापर वाढला!शहराचा वाढता विस्तार पाहता मनपाला दरवर्षी जलस्त्रोतांमधील आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज भासत आहे़ वाढती लोकसंख्या व जीर्ण जलवितरण यंत्रणा व पाण्याचा अपव्यय यांमुळे पाण्याची मागणी, वापर वाढत आहे़पाणीचोरी रोखण्याचे आव्हानमहापालिकेला शहराला करावयाच्या पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला आहे. त्यासाठी शहरासह परिसरातील अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सदोष पाणीपट्टी आकारणीवरही कटाक्ष टाकणे आवश्यक आहे़शहरातील अवैध नळधारकांकडे दुर्लक्ष करीत नियमित पाणीपट्टी भरणाºया नागरिकांवरील बोजा वाढल्यास मनपाविरोधात तीव्र रोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे