शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अमरावती प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:59 IST

प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) :शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरूच असल्याने, २८ रोजी दुपारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून १२० क्युसेस पाणी अमरावती नदीपात्रातील सांडव्यात सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आला आहे.मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने वाया जाणाºया पाण्यातून तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी आधीच उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मात्र पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे पाणी पातळी २२५.७० वर पोहचली व या प्रकल्पाची सिंचन क्षमता एवढीच असल्याने सोमवारी या प्रकल्पाच्या अमरावती नदी पात्रातील सांडव्यात दोन दरवाजे उघडुन १२० क्युसस े पाणी सोडण्यात आल.ेया प्रकल्पाला दोन कालवे आहेत. डाव्या कालव्यात ३६ क्युसेस व उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग याआधीच सोडण्यात आला आहे. तरी देखील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रा लगतच्या शेतकº्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सध्या अमरावती मध्यम प्रकल्पातुन एकुण २०६ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पाऊस झाल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल असे या प्रकल्पाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे