शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

अमरावती प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:59 IST

प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) :शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरूच असल्याने, २८ रोजी दुपारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून १२० क्युसेस पाणी अमरावती नदीपात्रातील सांडव्यात सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आला आहे.मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने वाया जाणाºया पाण्यातून तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी आधीच उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मात्र पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे पाणी पातळी २२५.७० वर पोहचली व या प्रकल्पाची सिंचन क्षमता एवढीच असल्याने सोमवारी या प्रकल्पाच्या अमरावती नदी पात्रातील सांडव्यात दोन दरवाजे उघडुन १२० क्युसस े पाणी सोडण्यात आल.ेया प्रकल्पाला दोन कालवे आहेत. डाव्या कालव्यात ३६ क्युसेस व उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग याआधीच सोडण्यात आला आहे. तरी देखील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रा लगतच्या शेतकº्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सध्या अमरावती मध्यम प्रकल्पातुन एकुण २०६ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पाऊस झाल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल असे या प्रकल्पाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे