शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

समन्वय ठेवल्यास ‘पॉझिटिव्ह’वर उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:41 IST

संडे अँकर । कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना काळजी घेण्याची आवश्यकता, नियोजनाचीही गरज

धुळे : कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ मात्र समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्याचा नाहक फटका रुग्णांना बसत आहे़ समन्वय ठेवल्यास पॉझिटिव्ह रुग्णांवर योग्य प्रकारचा उपचार करता येऊ शकतो़ अशा प्रतिक्रिया शहरात उमटू लागल्या आहेत़कोरोनासंदर्भात आरोग्य विभागासह प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे़ रुग्णांचे तपासणी अहवाल तपासत असताना ते निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याची योग्य रितीने खातरजमा करुनच तो अहवाल प्रसारीत करायला हवा़ त्यासाठी योग्य असा समन्वय राखणे गरजेचे आहे़ लॉकडाउनच्या काळात देखील नागरिकांनी स्वत:हून घरीच थांबणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे़कंटेन्मेंट झोनचे पालन हवेशहरातील ज्या भागात कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आलेले आहेत, तेथील निर्बंधाचे पालन तंतोतंत झाले पाहीजे़ कोरोनाच्या या काळात वैद्यकीय सुविधा देणाऱ्यांच्या कामाला खरोखरच सलाम आहे़ मनपा सफाई कर्मचाऱ्यांना देखील योग्य त्या सुविधा पुरविण्याची गरज आहे़ - अनिल मुंदडानियोजनाचा अभावरुग्ण ज्या प्रमाणात आढळत आहेत, त्या तुलनेत आरोग्य विभागाचे स्वतंत्रपणे नियोजन असायला हवे़ रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जे नियोजन हवे ते कुठेही दिसून येत नाही़ तातडीने त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ असे केल्यास रुग्ण कमी होण्यास निश्चित मदत मिळू शकेल़ - स्त्री रोग तज्ञबेजबाबदारपणा थांबवाकोरोना रुग्णांची संख्या वाढतेच कशी, याचा अर्थ कोणत्याही प्रकारचे ठोस नियोजन होताना दिसत नाही़ जिल्हा रुग्णालयातून मेडीकल कॉलेज वेगळे केले तर त्याचा काही उपयोग होईल असे वाटत असताना अपेक्षा फोल ठरत आहेत़ उपचारासोबतच प्रबोधन देखील करणे गरजेचे आहे़ - एक डॉक्टरहिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय तसेच प्रशासन यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे़ पण, तो समन्वय नसल्याचे ऐकिवात आहे़ या समन्वयाच्या अभावामुळे रुग्ण हा उपचार करण्यासाठी टाळतो असे म्हणायला हरकत नाही़ हे कुठेतरी थांबविण्याची आवश्यकता आहे़ मास्क लावणे, सॅनिटायझर करणे, हात धुणे हे प्रत्येकाने करायला हवे़ शासनाने सांगण्यापेक्षा काही निर्बंध आपण स्वत:ला लावून घ्यायला हवे़ - रवी बेलपाठककोरोनासारख्या जागतिक आणि अनपेक्षित महासंकटाचे उत्तर केंद्र आणि राज्यसरकारच्या एकत्रित प्रयत्नातूनच शोधता येणार आहे. २ महिन्यापासून सर्व भारतीय घरी राहून आहे आणि म्हणून त्याचा तणाव आता अर्थव्यवस्थेवर जाणवतो आहे. आरोग्य, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रात अडचणी भरपूर आहेत, परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्यांना सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. समस्या सोडविण्यासाठी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आत्मनिर्भर व्हा़ - हर्षल विभांडीक

टॅग्स :Dhuleधुळे