शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

मुंबई-आग्रा महामार्ग दुरुस्तीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 9:57 PM

खड्डे बुजविले । वाहनचालकांना दिलासा

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गाच्या दुरूस्तीला वेग दिला असून खड्डे बुजविल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे़पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते़ अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले होते़ धुळे शहरापासून आर्वी गावापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली होती़ त्यामुळे वाहनचालकांना समस्या निर्माण झाली होती़दरम्यान, पावसाने उसंत दिल्याने धुळे शहरापासून ते लळींग घाटापर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे़ रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तेवढा भाग खोदून त्याठिकाणी नव्याने खडीकरण आणि डांबरीकरण करुन रस्ता मजबूत केला जात आहे़मुंबई-आग्रा महामार्गावर टोल वसुल केला जातो़ त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी टोल वसुल करणाऱ्या कंपनीची असते़ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) विभागाचे त्यावर नियंत्रण असते़मुंबई-आग्रा महामार्गाची दुरूस्ती झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे़ सदरचा महामार्ग खड्डेमुक्त केला जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे