शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

शिरपूर तालुका व्यसनमुक्त होण्यासाठी प्रशासनाची साथ हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:46 IST

प्रशासनाने मनापासून साथ दिली तर निश्चितच

सुनील सांळूखेप्रत्येक ग्रामीण भागात गावपुढारी, सरपंच, पोलिस पाटील, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्यासह समाजाला पुढे न्यायावयाचे असेल तर गावात व्यसनमुक्ती जनजागृती केली पाहिजे़ मात्र तसे होतांना दिसत नाही. या संदर्भात यापूर्वी गाव पुढाऱ्यांची वारंवार बैठका सुध्दा घेतल्या आहेत. मात्र प्रशासनाने देखील साथ न दिल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे़ प्रशासनाने मनापासून साथ दिली तर निश्चितच गाव व्यसनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार काशिराम पवार यांनी व्यक्त केले.प्रश्न : शिरपूर तालुक्यात दारू, गांजाची शेती केली जाते, त्या संदर्भात काय सांगाल?उत्तर : वनजमिनीवर गांजाची शेती होत असेल तर सर्वप्रथम वनविभागाने लक्ष दिले गेले पाहिजे़ मात्र त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे गांजाची शेती होत आहे़ पोलिस कारवाईत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, त्याप्रमाणे त्या भागातील संबंधित वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात देखील कारवाई झाली तर निश्चितच गांजाची शेती कुणी करणार नाही़ मात्र तसे होतांना दिसत नाही़ तसेच प्रशासनानेही कानाडोळा करू नये़प्रश्न : दारू व गांजामुळे ग्रामीणभागात काय परिणाम होतो ?उत्तर : बनावट दारूत स्पिरीटचा अधिक वापर केला जात असल्यास ती शरीराला हानीकारक आहे़ २० ते ४० वयोगटातील तरूणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधिन झाली आहे़ त्यामुळेच शरीर काही दिवसांनी पोकळ व्हायला सुरूवात होते़ तो दुसरे कोणतेच काम करीत नाही़ त्यांचे सर्व आयुष्य दारू पिण्यातच जाते अशी परिस्थिती आहे़ कदाचित त्याचे लग्न झाले असेल तर संसार देखील उध्दवस्त होत आहे.प्रश्न : तालुका व्यसनमुक्त होण्यासाठी आपण काय उपाय योजना करीत आहेत ?उत्तर : प्रत्येक ग्रामीण भागात गावपुढारी, सरपंच, पोलिस पाटील, संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील आपल्यासह समाजाला पुढे न्यायावयाचे असेल तर गावात व्यसन मुक्ती जनजागृती केली पाहिजे़ मात्र तसे होतांना दिसत नाही़ या संदर्भात यापूर्वी गावपुढाऱ्यांची वारंवार बैठका सुध्दा घेतल्या आहेत़ मात्र प्रशासनानेही साथ न दिल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे़.प्रश्न : व्यवसनाधिनतेचा तालुक्यावर काय परिणाम होत आहे. ?उत्तर : काही वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात २० ते ४० वयोगटातील तरूण दारूमुळे किती मरण पावतात, त्यावेळी एका ग्रामपंचायत हद्दीत ५० जण मरण पावत असल्याचे उघड झाले होते़ सांगवी, कोडीद, बोराडी भागात शंभरावर मरण पावल्याचे निर्देशनास आले़ लग्न झालेल्यामुळे त्या भागातील त्या महिला देखील विधवा झाल्यात़ आहेत.भविष्यात काय उपाययोजना करणार आहात ?खास करून स्पिरीटपासून तयार केलेली बनावट दारू पिवू नका अशी जनजागृती कायम आदिवासी भागात केली जाईल़ सुखी व चांगले जीवन जगवायचे असेल तर व्यसनमुक्ती होणे अपेक्षित आहे़ सर्वांनीच चांगले जीवन जगले पाहिजे, एकटा सुखी राहून काही उपयोगाचा नाही़ स्पिरीटच्या दारूमुळे कुणाचा संसार उध्दवस्त होत असेल तर हा व्यवसाय वा धंदा कुणी करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ बनावट दारूपासून खूप पैसा कमवतो आहे, मात्र आपण दुसºया मारतो आहे.भविष्यात काय उपाययोजना करणार आहात ?खास करून स्पिरीटपासून तयार केलेली बनावट दारू पिवू नका अशी जनजागृती कायम आदिवासी भागात केली जाईल़ सुखी व चांगले जीवन जगवायचे असेल तर व्यसनमुक्ती होणे अपेक्षित आहे़ सर्वांनीच चांगले जीवन जगले पाहिजे, एकटा सुखी राहून काही उपयोगाचा नाही़ स्पिरीटच्या दारूमुळे कुणाचा संसार उध्दवस्त होत असेल तर हा व्यवसाय वा धंदा कुणी करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ बनावट दारूपासून खूप पैसा कमवतो आहे, मात्र आपण दुसºया मारतो आहे.

टॅग्स :Dhuleधुळे