जळगाव : चाळीसगाव दंगलप्रकरणी न्या.ए.के.पटनी यांच्या न्यायालयात सोमवारी दाखल गुन्ातील सर्व ३२ आरोपींचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. या सर्वांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील एकही आरोपी गैरहजर राहिला तर एकाचाही जबाब नोंदविला जाणार नाह ...
जळगाव : गिरणा नदीच्या काठावरील गाव परिसरातील वाळूच्या प्रचंड उपशामुळे नदीपात्रातील जलपातळीत घट झाली असताना या गावांना धोका निर्माण झाला आहे. आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, दापोरा या गावांमध्ये अवैध वाळू उपशावरून नागरिक आक्रमक झाले आहेत. ...
जळगाव: रविवारी शहरात पोलीस दलाकडून नाकाबंदी व पेट्रोलिंग राबविण्यात आली. या नाकाबंदीच्या नावाखाली रामानंद नगर पोलिसांकडून गणपती नगर, डीमार्ट, काव्यरत्नावली चौकात वाहनधारकांना अडवून वसुली मोहीम राबविण्यात आली. यावेळी नवख्या कर्मचार्यांकडून वाहनधारकां ...
अवैध वाळू वाहतुकदारांकडून जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा केला जात असल्यामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामुळे आव्हाणे, फुपनगरी, दापोरी या भागातील अनेक तरुण व शेतकरी या खड्यांमध्ये बुडून मरण पावल्याच्या दुख:द घटना मागील काळात घडल् ...
नंदुरबार : जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली़ यात तळोदा तालुक्यात सात, धडगाव 11 तर नवापूर तालुक्यात दोन असे केवळ 20 अर्ज अवैध ठरले आहेत़ ...
जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्यांचाही विचार व्हावा अश ...