जळगाव : शहरातील साफसफाईच्या कामात फारशी प्रगती नसल्याबद्दल सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. शौचालये साफसफाईचा ठेका असलेल्या ठेकेदाराकडूनही कामे होत नसल्याबद्दल भाजपा गटनेता डॉ. अश्विन सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. ...
जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दोषारोप सिद्ध झाल्याने तांबोळा (ता.चाळीसगाव) येथील भाऊसाहेब नाना पाटील (वय २६) या आरोपीस प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी शनिवारी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठाव ...
जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या तीन लाखाच्या आतच्या निविदी पाठविल्यामुळे सा.बां. विभागाच्या तीन अभियंत्यांना नोटीस बजावल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. ...
जळगाव : नगरसेवकांना जुन्या कालखंडातील मानधनही अद्याप मिळाले नाही. मुंबईत महापालिका नगरसेवकांना ८० हजार मानधन देते. जळगावात किमान १५ हजार द्यावे असा ठराव महापालिका महासभेत सदस्यांनी एकमताने केला. ...
जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांच्यावर अद्याप महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. या संदर्भात लाचलुचपत प्रति ...
जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संद ...
जळगाव : ईश्वर कॉलनीतील डॉ. रवीकुमार भोकरे यांचे निमोनिया आजाराने निधन झाले, मात्र पतीच्या निधनाचे दु:ख पेलवलं न गेल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने पत्नी वैशाली भोेकरे यांचेही निधन झाले व पती पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. ...
जळगाव: टॅक्सी व रिक्षा यांच्या परवान्यासाठी लागणार्या शुल्कात शासनाने वाढ केली असून तसा अध्यादेश जारी केला आहे. ही वाढ शासनाने त्वरीत मागे घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकता जळगाव टॅक्सी रिक्षा युनियने दिला आहे. जिल्हाध्यक्ष ...
जळगाव: तालुक्यातील कानळदा येथे बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरु आहे. तेथे दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, मुंबई व बुलढाणा येथून गाड्यांचा ताफा रोज येथे जुगार खेळण्यासाठी येतो. या जुगारामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झ ...
जळगाव : बळीरामपेठ भागात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा कशामुळे होत आहे? याचा शोध घेण्यास शुक्रवारीही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना अपयश आले. त्यामुळे आता शनिवारी बॉम्बे लॉज परिसरात समस्येचा शोध घेतला जाणार आहे. ...